Sangram Badhe
772 views
20 days ago
भारतात लसीकरणाचा मार्ग ब्रिटिशांपूर्वी शोधला गेला होता, तेव्हा येथील वैद्य स्मॉल पॉक्समधून बचावलेल्या रुग्णाच्या जखमेतून घेतलेले स्वच्छ द्रव्य हलक्या चीरेतून शरीरात टाकत, दोन दिवस ताप येत पण आयुष्यभर रोगापासून संरक्षण मिळत असे; हा प्रकार जादू नसून नियमबद्ध आहार, विलगीकरण आणि प्रत्येक टप्प्यावर काटेकोर देखरेखीवर आधारित शुद्ध वैद्यकीय विज्ञान होता, पण हॉलवेलच्या अहवालातून भारतीयांची रोगज्ञानातली प्रगती ध्यानात आल्यानंतर 1802 पासून ही पद्धत बंदी घालून बेकायदेशीर ठरवली, नंतर हाच उपाय स्वतःचा शोध म्हणून मांडत ब्रिटिशांनी भारतात विक्री केली आणि इतिहासात भारतीयांच्या मूळ वैज्ञानिक योगदानाला अन्यायाने झाकून टाकले गेले. 🙏🏻 #✍️ विचार