*जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात ,*
*त्यातील काही माणसांना सांभाळत राहायचं असतं ,*
*आणी*
काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं
*"बुद्धी " सगळ्यांकडे असते, पण तुम्ही "चलाखी" करता, की "इमानदारी" हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं ,*
*चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी "आयुष्यभर"*
#जीवन प्रवास #आयुष्य #प्रवास #जीवन प्रवास #👬एक प्रवास मैत्रीचा