#😥कलिंगड खाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा जागीच मृत्यू😱
दक्षिण मुंबईतील
पायधुनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री येथील एका कुटुंबात बिर्याणीची पार्टी झाली. त्यानंतर कुटुंबाने गोड पदार्थ म्हणून कलिंगड खाल्ले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना त्रास होऊ लागला. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. या घटनेत कुटुंबातील चार जणांचा एकमागून एक मृत्यू झाला. अन्नातील विषबाधेमुळे हे मृत्यू झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत 😰
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐#🆕ताजे अपडेट्स#🔴आजचे ताजे अपडेट्स📰#⚡️लेटेस्ट व्हिडीओ