:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
संसारातील शिळे अन्न खाऊन खाऊन वीट आला की भक्त रुपी कुत्रा धीट होतो आणि हरीचे पाय धरतो. मग कान्होबा त्याच्या अंतकरणातील खून जाणून घेऊन भक्तीचे उन उन खास त्याला खाऊ घालत असतो. मग कान्होबाला असे वाटते की आपल्या जवळचे सर्व याला द्यावेत त्याचे सर्व लाड पुरवावे. तुकाराम महाराज म्हणतात मी देवाचा फार जुनाट कुत्रा आहे त्या मोहानेच त्याने माझे संपूर्ण अज्ञान दूर केले आहे.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२२/०४/२०२६
वार-बुधवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝