🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴🎴
*🔸भारताची फाळणी.🔸*
*आपल्यापैकी किती जणांना भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे?*
*भारताची फाळणी किती वेळा झाली?*
*ब्रिटिश राजवटिने 61 वर्षांत सात वेळा*.
*1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.*
*2) 1904 मध्ये नेपाळ*
*3) 1906 मध्ये भूतान*
*4) 1907 मध्ये तिबेट*
*5) 1935 मध्ये श्रीलंका*
*6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.*
*आणि ...*
*7) 1947 मध्ये पाकिस्तान*
*अखंड भारताची फाळणी:*
*पुर्वी अखंड भारत हिमालया पासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.*
*1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.*
*वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.*
*पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:*
*1)1876 मध्ये अफगाणिस्तान,*
*2) 1904 मध्ये नेपाळ,*
*3) 1906 मध्ये भूतान,*
*4)1907 मध्ये तिबेट,*
*5)1935 मध्ये श्रीलंका,*
*6)1937 मध्ये म्यानमार आणि*
*7)1947 मध्ये पाकिस्तान.*
*श्रीलंका*:
*ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.*
*श्रीलंकेचे जुने नाव* *सिंहलदीप होते.*
*सिंहलदीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले. सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव तामपर्णी होते.*
*सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.*
*अफगाणिस्तान*:
*अफगाणिस्तानचे प्राचीन नाव पाली भाषेत उपगणस्थान होते आणि*
*अफगाणिस्तान हा एक बौद्ध देश होता.*
*तो भारताचा एक भाग होता.*
*1876 मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.* *करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.*
*म्यानमार (बर्मा):*
*म्यानमार चे (बर्मा) प्राचीन पाली शब्दात होते.*
*1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.*
*प्राचीन काळी बौद्ध राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.*
*नेपाळ*:
*नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.*
*भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला नेपाळमध्ये आहे.*
*1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.*
*काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.नेपाळमध्ये 81 टक्के बौद्ध आणि 9% हिंदू आहेत.*
*सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.*
*1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण* *जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.*
*थायलंड*:
*थायलंडला 1393 पर्यंत* *स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.*
*स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.*
*आजही या देशात अनेक विहार व स्तूप आहेत.*
*थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो बुद्धाची विहार आहेत.*
*कंबोडिया*:
*कंबोडिया पाली नाव कंबोज पासून आले आहे,*
*हा अखंड भारताचा भाग होता.*
*भारतीय वंशाच्या कौंडिन्य शाक्य वंशाने पहिल्या* *शतकापासूनच येथे राज्य केले.*
*येथील लोक बुद्ध यांची पूजा करायचे.*
*राष्ट्रभाषा पाली होती.*
*कंबोडियामध्ये आजही चेत,* *विशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.*
*जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान बुद्धाला समर्पित आहे, हे बोध्द राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.*
*अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.*
*व्हिएतनाम*:
*व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.*
*अनेक बोद्ध विहार आजही इथे सापडतील.*
*लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ बोद्ध होते.*
*मलेशिया*:
*मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.*
*हा एक पाली शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.*
*मलय देशात बुद्ध धर्म पाळला जात होता.*
*बुद्धाच्या मूर्तीची पूजा करण्यात यायची.येथील मुख्य लिपी पाली होती आणि पाली ही मुख्य भाषा होती.*
*इंडोनेशिया*:
*इंडोनेशियाचे प्राचीन नाव पाली शब्दात दीपंतर भारत आहे*
*इंडोनेशियाच्या अग्रगण्य संस्थांची नावे किंवा मोटो अजूनही पालीमध्ये आहेत.*
*इंडोनेशियन पोलीस अकादमी - धर्म बिजाक्षणा बुद्धा*
*इंडोनेशिया राष्ट्रीय सशस्त्र दल - त्रिधर्म एक कर्म*
*इंडोनेशिया एअरलाइन्स - गरुड एअरलाइन्स*
*इंडोनेशिया गृह मंत्रालय - चरक भुवन*
*इंडोनेशिया वित्त मंत्रालय - नगर धन रक्षा*
*इंडोनेशिया सर्वोच्च न्यायालय - धर्मायुक्ती*
*तिबेट*:
*तिबेटचे प्राचीन नाव पाली या *"त्रिविष्ठम" नावाने होते आणी ते दोन भागांमध्ये विभागले गेले होते.*
*1907 मध्ये चिनी आणि ब्रिटिश यांच्यात झालेल्या करारानंतर एक भाग चीनला आणि दुसरा भाग लामाला देण्यात आला.*
*1954 मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिबेटला चीनचा एक भाग म्हणून स्वीकारले जेणेकरून चिनी लोकांना एकता दाखवता येईल.*
*पुढे चिनी राजवटीने तो भाग सुध्धा बळजबरीने ताब्यात घेतला.*
*भूतान*:
*1906 मध्ये ब्रिटिशांनी भूतानला भारतापासून वेगळे केले आणि एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.*
*भूतान हा पाली शब्द भू-उत्थान या शब्दापासून बनला आहे ज्याचा अर्थ उंच जमीन आहे.*
*पाकिस्तान*:
*14 ऑगस्ट 1947 रोजी भारताची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आला.*
*मोहम्मद अली जिना 1940 पासून धर्माच्या आधारावर वेगळ्या देशाची मागणी करत होते जे नंतर पाकिस्तान बनले.*
*1971 मध्ये भारताच्या सहकार्याने पाकिस्तानचे पुन्हा विभाजन झाले आणि बांगलादेश अस्तित्वात आला.*
*पाकिस्तान आणि बांगलादेश पुर्वीच्या भारताचे भाग ऊरले आहेत.*
*सेवकराम राऊत यांच्या वाँलवरुन साभार.*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️ #भारत