Tushar
ShareChat
click to see wallet page
@4599014
4599014
Tushar
@4599014
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#राजकारण #सध्याचं राजकारण #महाराष्ट्रातील राजकारण यासाठी लागणारे पैसे जनतेकडून वसुल होईल, जनतेवर महागाई लादून.*
राजकारण - हॅलो मोदीजी , अदानी ला अमेरिकेत दंड भरण्यासाठी लागणारे adani १० अब्ज sালম 10 कुठून आणणार 316 সাতি ৯ ঐষী डॉलर्स कोणाचे असणार? DEPARTMENT US झुरळ JUSTICE OF प्रश्न विचारात आहे हॅलो मोदीजी , अदानी ला अमेरिकेत दंड भरण्यासाठी लागणारे adani १० अब्ज sালম 10 कुठून आणणार 316 সাতি ৯ ঐষী डॉलर्स कोणाचे असणार? DEPARTMENT US झुरळ JUSTICE OF प्रश्न विचारात आहे - ShareChat
#राजकारण #सध्याचं राजकारण #महाराष्ट्रातील राजकारण #महाराष्ट्रातील, राजकारण !!
राजकारण - ( ( लोकफीडर "कॉकरोच पार्टीमुळे कळले, भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात नाहीत, निवडणुकीतील त्यांचे यश शुद्ध फसवणूक आहे!" संभाजी भगत লীক্রথামীয 0000/ Lokfeeder lokfeeder.in WWW लकफाडर ( ( लोकफीडर "कॉकरोच पार्टीमुळे कळले, भाजप समर्थक मोठ्या प्रमाणात नाहीत, निवडणुकीतील त्यांचे यश शुद्ध फसवणूक आहे!" संभाजी भगत লীক্রথামীয 0000/ Lokfeeder lokfeeder.in WWW लकफाडर - ShareChat
#राजकारण #सध्याचं राजकारण #महाराष्ट्रातील राजकारण #महाराष्ट्रातील, राजकारण !!
राजकारण - ShareChat
00:24
#महाराष्ट्रातील राजकारण
महाराष्ट्रातील राजकारण - अनुसूचित जातींच्या हक्काच्या निधीवर ٤٤٩٥١٤٩١ Gs[ शिक्षण, शिष्यवृत्ती , आरोग्य , घरकुलासाठी राखीव रु. ७३०. ५१०० कोटी अनुसूचित जाती उपयोजना निधी लाडकी बहीण' र योजनेकडे वळवले ! हा निधी कुणासाठी होता ? शिष्यवृत्ती शिक्षण आरोग्य लाडकी बझीणा गो= अनुसूचित जातींच्या हक्काच्या निधीवर ٤٤٩٥١٤٩١ Gs[ शिक्षण, शिष्यवृत्ती , आरोग्य , घरकुलासाठी राखीव रु. ७३०. ५१०० कोटी अनुसूचित जाती उपयोजना निधी लाडकी बहीण' र योजनेकडे वळवले ! हा निधी कुणासाठी होता ? शिष्यवृत्ती शिक्षण आरोग्य लाडकी बझीणा गो= - ShareChat
#राजकारण
राजकारण - ShareChat
#राजकारण
राजकारण - ट्रिलियन   बनाने चले 5 थे..भिखारी बन गए.. पुजारियों राम मंदिर के कर्मचारियों के लिए बड़ी खबर! से जूझ  आर्थिक तंगी " रही सरकार की सैलरी डबॅल हुई छोटे विभागों को कर सकती पूर्णतया बंद! एनयीटी न्यूज अयोध्याः श्री रम ஸர 74 778 77ஈ केपूना अर्चना मे लग ओर पुजारियो  आयुष, मछली पालन पुरातत्व विभाग समेत कई विभाग खतरे में 14ಹ1 क्मचारियो के वेतन की बदोतरी  की ४। मदिर टस्ट के सदस्य डा॰ अनिल Mn mile M DILCIIL [0 Valo Ml11700 441 04 ImI l 0Wd' পিপন ধনাণা ক্িযদ ললা ক মণা দ লয  VIy' ஏ" ~ 61 को सम्मानजनक मेानताना मिले 0l+4ಅ पुजारी  MMYVITIAaln' ٥٧    एसको णान गे रख कर ढर साल उनके  ٧٢ ٧  Wuitl ' ননন ৭ মনানয] ব্ধী WuK Mm 11 पुजारी " मुख् ಚ4YIAIILnrI 07 जाती ४। रस साल 01 3115 VM mIn ' T ठनक वेतन কা 171 ಞVn 4 u16 25 7  [a64 Tu %1 TITT TIT ! ITTTT Jffu TJTI fc  mಗl Uull Wా T9 TW या उसे यता कर १५ ठजार रुपपे कारदिय Lnಎn 1 आाचार्य सत्पद दासको १५ उजार की जगा  ibI Rum n Sfrd}' ওান 15 চড়া LnnuN0 ಒrlHA कीजगठ २० रजार रुपप मिलेगे। यतार ग २५ हजार रपयेमठिना मिलगे। बही, जिन कपिपा का मासिक बतन 8 उजार रुपपे  सेलरी मासेमिलने लगेगी। / अंधभक्तों का कच्छा भी गया ক্রূী ব্রিমা মালামাল पुजारी ट्रिलियन   बनाने चले 5 थे..भिखारी बन गए.. पुजारियों राम मंदिर के कर्मचारियों के लिए बड़ी खबर! से जूझ  आर्थिक तंगी " रही सरकार की सैलरी डबॅल हुई छोटे विभागों को कर सकती पूर्णतया बंद! एनयीटी न्यूज अयोध्याः श्री रम ஸர 74 778 77ஈ केपूना अर्चना मे लग ओर पुजारियो  आयुष, मछली पालन पुरातत्व विभाग समेत कई विभाग खतरे में 14ಹ1 क्मचारियो के वेतन की बदोतरी  की ४। मदिर टस्ट के सदस्य डा॰ अनिल Mn mile M DILCIIL [0 Valo Ml11700 441 04 ImI l 0Wd' পিপন ধনাণা ক্িযদ ললা ক মণা দ লয  VIy' ஏ" ~ 61 को सम्मानजनक मेानताना मिले 0l+4ಅ पुजारी  MMYVITIAaln' ٥٧    एसको णान गे रख कर ढर साल उनके  ٧٢ ٧  Wuitl ' ননন ৭ মনানয] ব্ধী WuK Mm 11 पुजारी " मुख् ಚ4YIAIILnrI 07 जाती ४। रस साल 01 3115 VM mIn ' T ठनक वेतन কা 171 ಞVn 4 u16 25 7  [a64 Tu %1 TITT TIT ! ITTTT Jffu TJTI fc  mಗl Uull Wా T9 TW या उसे यता कर १५ ठजार रुपपे कारदिय Lnಎn 1 आाचार्य सत्पद दासको १५ उजार की जगा  ibI Rum n Sfrd}' ওান 15 চড়া LnnuN0 ಒrlHA कीजगठ २० रजार रुपप मिलेगे। यतार ग २५ हजार रपयेमठिना मिलगे। बही, जिन कपिपा का मासिक बतन 8 उजार रुपपे  सेलरी मासेमिलने लगेगी। / अंधभक्तों का कच्छा भी गया ক্রূী ব্রিমা মালামাল पुजारी - ShareChat
*बेशर्म गोदी मीडिया और उसके दलाल अँकर* #दलाल मीडिया और राजकारण 😷
दलाल मीडिया और राजकारण 😷 - ShareChat
01:54
#राजकारण देशातील सर्वात मोठ्या परीक्षांची: एका आयआयटीयनची डोळे उघडणारी डायरी,* विचार करा, जर देशातील सर्वात हुशार मेंदू घडवणाऱ्या परीक्षाच केवळ पाठांतराचा खेळ बनल्या, तर आपल्या देशाचे भविष्य कसे असेल? आपण विज्ञानात जागतिक क्रांती करण्याचे स्वप्न पाहत असताना, आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पायाच आतून पोखरला जातोय का? सध्या NEET परीक्षेच्या पेपर फुटीमुळे संपूर्ण देशात गदारोळ माजला आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक काळेबेरे आणि गैरव्यवहार समोर येत आहेत. पण हा बिघाड फक्त आजचा नाही, तर याची पाळेमुळे खूप खोलवर रुजली आहेत. नेमका हाच धक्कादायक अनुभव मला माझ्या आयआयटी (IIT) मधील दिवसांची आठवण करून देतो. १९७८ साली आयआयटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्या काळात आयआयटीची प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण असायची. पण त्यात एक मेख होती. तिथे पाठांतराला कवडीचीही किंमत नव्हती. परीक्षा देताना प्रत्येक समस्येचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पाठांतर केलेले फॉर्म्युले चालत नसत, तर मूलभूत तत्त्वे (basic principles) वापरून तिथेच ऑन द स्पॉट फॉर्म्युला सिद्ध करावा लागायचा. म्हणजेच ज्याचे डोके चालणार, तोच पुढे जाणार पण मग पुढे असे काय घडले की आयआयटीचा हा जागतिक दर्जाचा पायाच हलवून सोडण्यात आला? नंतरच्या काळात आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत एक मोठा बदल करण्यात आला. ही परीक्षा दोन भागात विभागली गेली. यातला पहिला भाग म्हणजे केवळ ऑब्जेक्टिव्ह (पर्यायी) प्रश्नांचा. इथे विद्यार्थ्याला विषयाचे किती सखोल ज्ञान आहे, हे तपासण्याऐवजी फक्त पाठांतर करून प्रश्न सोडवता येऊ लागले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पहिल्या पाठांतराच्या भागात पास झालात, तरच तुम्हाला खऱ्या ज्ञानाची कसोटी पाहणाऱ्या दुसऱ्या भागाच्या परीक्षेला बसता येऊ लागले. *पण हा अनाकलनीय बदल नक्की केला कोणी आणि का?* सुमारे वीस वर्षांपूर्वी मी याविषयी आयआयटीमधील आमच्या काही जुन्या प्राध्यापकांशी बोललो होतो. त्यांनी सांगितलेले कारण ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या मते, दिल्लीत बसलेल्या उत्तर भारतातील काही सचिवांच्या अट्टाहासामुळे हा बदल करण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे, तिथल्या मोठ्या कोचिंग क्लासेसना थेट फायदा पोहोचवण्यासाठी तर हा उद्योग केला गेला नव्हता ना? असा संशय निर्माण झाला. फक्त प्रवेश परीक्षाच नाही, तर आयआयटीच्या आतल्या शिक्षणाचा दर्जाही अशाच प्रकारे खालावला गेला. आम्ही आयआयटीमध्ये असताना 'कंटिन्युअस इव्हॅल्युएशन' (continuous evaluation) म्हणजे सततचे मूल्यांकन हा आमच्या शिक्षण पद्धतीचा मुख्य कणा होता. आमच्या प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी टेस्ट्स असायच्या. कधी १७ गुणांच्या तीन, तर कधी १७ गुणांच्या दोन आणि ८ गुणांच्या दोन, असे त्याचे साधारण वर्गीकरण असायचे. या छोट्या टेस्ट्सचे ५० टक्के गुण आणि सेमिस्टरच्या शेवटी होणाऱ्या परीक्षेचे ५० टक्के गुण मिळून अंतिम निकाल लागायचा. *या पद्धतीचा सर्वात मोठा फायदा काय होता माहीत आहे?* या सततच्या परीक्षांमुळे आमच्यावर कधीच परीक्षेचे मोठे दडपण (tension) आले नाही. एखाद्या टेस्टमध्ये कमी मार्क्स मिळाले, तर पुढच्या टेस्टमध्ये ते भरून काढण्याची सुवर्णसंधी असायची. त्यामुळे आम्ही अगदी बिनधास्त असायचो. मला आठवतेय, या टेस्टच्या आदल्या दिवशीसुद्धा मी अनेक इतर सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये (extra-curricular activities) उत्साहाने भाग घ्यायचो. पण मग अचानक असे काय झाले की, हा अत्यंत सुंदर आणि यशस्वी ढाचाच मोडून काढण्यात आला? काही वर्षांपूर्वी आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले. यावर उपाय सुचवण्यासाठी प्रशासनाने काही बाह्य संस्थांना (external agencies) पाचारण केले. आता या संस्थांना शिक्षण क्षेत्रातील बारकावे किंवा शिक्षणाचा दर्जा कशाशी खातात, याची साधी कल्पनाही नसावी. त्यांनी एक अजब आणि बिनडोक निष्कर्ष काढला. त्यांच्या मते, दर आठवड्याला होणाऱ्या या छोट्या टेस्ट्समुळे विद्यार्थ्यांवर सतत ताण पडतो आणि त्यामुळे या आत्महत्या होतात. या तथाकथित तज्ज्ञांच्या सल्ल्यावरून आयआयटीने आपली उत्तम चाललेली पद्धत बंद केली. त्याऐवजी सेमिस्टरच्या मध्ये एकच मोठी 'मिड-सेमिस्टर' परीक्षा (५० टक्के गुण) आणि शेवटी एक 'एंड-सेमिस्टर' परीक्षा (५० टक्के गुण) असा पॅटर्न सुरू केला. *पण या बदलामुळे खरच विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला का?* आमच्या अनुभवानुसार आणि तर्काप्रमाणे, या नवीन पॅटर्नमुळे विद्यार्थ्यांवर उलट अधिक प्रचंड ताण येऊ लागला आहे. कारण आता एकाच परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून असते. पण या बाह्य सल्लागारांना आणि त्यांचे अंधळेपणानं ऐकणाऱ्या आयआयटी प्रशासनाला हे समजावून सांगणार कोण? आज आयआयटीचा शैक्षणिक दर्जा खालावण्यामागे अशा अनेक चुकीच्या धोरणांचा हात आहे. जर देशातील सर्वोच्च संस्थांमध्येच असे निर्णय घेतले जात असतील, तर सामान्य शिक्षण व्यवस्थेकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? भारताला जागतिक महासत्ता बनवायचे असेल, तर आपल्या शास्त्रज्ञांनी आणि शिक्षकांनी उभी केलेली ही व्यवस्था वाचवणे गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते, परीक्षांमधील वाढते गैरव्यवहार आणि कोचिंग क्लासेसच्या फायद्यासाठी बदलले जाणारे नियम आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलत आहेत का? *🔍 93 26 36 53 96 🔎*
राजकारण - 93 26 36 53 96 AOWLEDGE CRITICAL THINKING AADMINISTRATION LOGIC SO-FR ] : Principles  B6SIC Critical  Thinking ` Santosh Karkhanis 93 26 36 53 96 AOWLEDGE CRITICAL THINKING AADMINISTRATION LOGIC SO-FR ] : Principles  B6SIC Critical  Thinking ` Santosh Karkhanis - ShareChat
#✍🏻भारतीय संविधान📕 संविधान का वाचावे?* *बंधू-भगिनींनो तुम्ही ज्या शाळेत शिकला त्यामध्ये काही संबंध नसताना सरस्वतीला अगोदर नमन गीत म्हणाला पण ज्योतिबा सावित्रीबाई साठी तुम्ही काहीच बोलला नाही असो ज्या फळ्यावरती तुमचं आयुष्य घडलं त्यालाही तुम्ही वंदन केले नाही गुरुजींनी सतत त्याच्याकडे बोट करून शिकवलं पण त्यांनी सांगितलं नाही म्हणजेच सत्य गोष्ट दडवली जाते असेच ना!* 🙏🏻🙏🏻🙏🏻
✍🏻भारतीय संविधान📕 - ShareChat