:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४३३ -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
जे न बोलण्या सारखे आहे ते आम्ही आता उघडपणे बोलून सर्वांना एकच उपदेश करत आहोत. मेघ जसे वृष्टी करताना ठाव ठिकाणा पहात नाही सर्वांसाठी एक समान वृष्टी करते त्या प्रमाणे मी उपदेश करताना सर्वांना समान करत आहे आणि ज्याचा जसा भाव असेल तसा त्याला तो उपदेश फळ देईल. तुकाराम महाराज म्हणतात मी समाजाला उपदेश करताना कोणाला समाधान वाटावे किंवा मला समाधान वाटावे हा माझा हेतू नाही आणि मी तसे जर केले तर समोरच्यालाही त्रास आणि मलाही त्याचा त्रास होईल.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.२५/०४/२०२६
वार-शनिवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -::::::::::::::::
#✍ज्ञानेश्वरी📖 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏आई माझी काळुबाई #🌻आध्यात्म 🙏 #🙏भक्ती सुविचार📝