*शिवविचार प्रतिष्ठान*
*२२ एप्रिल १७३७ मराठ्यांनी बेलापूरचा किल्ला जिंकला पोर्तुगिजांनी किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला ५ बुरुज व भक्कम तटबंदी होती. गडाचा बालेकिल्ला ७५ फूट उंचीवर होता. गडावर २० तोफा होत्या. ३१ मार्च १७३७ रोजी नारायण जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला व*
*२२ एप्रिल १७३७ रोजी हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला*
*२२ एप्रिल १८१८ कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले*
*🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩*
#🙏शिवदिनविशेष📜