फॉलो करा
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
@1097273866
6,155
पोस्ट
10,302
फॉलोअर्स
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
545 जणांनी पाहिले
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१२ फेब्रुवारी १७९४ "द ग्रेट मराठा' - महादजी शिंदे" समृतीदिन... महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.इंग्रजांकडून मानाने यांना द ग्रेट मराठा असे म्हटले होत.पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा । उभारी मिळवून देण्याचे काम केले.पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले.त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.* *🚩१२ फेब्रुवारी १६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला.* *🚩१२ फेब्रुवारी १६८५ सावंताने छत्रपती संभाजी महाराजांवर मोहीम सुरु करून वेंगुरल्याच्या खाडीत आरमार नेऊन पुष्कळ लूट केली. हे वर्तमान छत्रपती संभाजी महाराजास समजताच ते त्वरेने कोकणात उतरून सावंतावर चालून आले.* *🚩१२ फेब्रुवारी १६८९‌ रायगडचे किल्लेदार "चांगोजी काटकर" आणि "येसाजी कंक" यांनी राजाराम महाराजांस मंचकावर बसवले. कारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी राजाराम महाराजांची निवड केली.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
553 जणांनी पाहिले
*🚩शिवविचार‌ प्रतिष्ठान १२ फेब्रुवारी इ.स.१६८९ ‌छत्रपती संभाजी महाराज हे कैदेत पडल्याने व त्यांची सुटका ही अशक्यप्राय झाल्याने रिकाम्या झालेल्या राजसिंहासनावर वारस बसविणे हे क्रमप्राप्त झाले होते छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज हे अवघे ७ वर्षाचे होते व राजाराम महाराज हे १८-१९ वर्षाचे अशा समयी महाराणी येसूबाईसाहेब यांच्या समोर दोनच पर्याय होते एक म्हणजे आपला पुत्र शाहू महाराज यांना वारस घोषित करून छत्रपती बनवणे व सर्व राजसत्ता आपल्या ताब्यात घेणे आणि दुसरा म्हणजे राजाराम महाराज यांना वारस घोषित करून राज्यकारभाराची सूत्रे ही प्रमुख अष्टप्रधानमंडळाच्या हाती सोपविने. !अशा वेळी दुसऱ्या कोणत्याही स्त्रीने आपल्या मुलाच्या सर्वप्रथम विचार केला असता परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सून व छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाईसाहेब होत्या त्यांनी राजाराम महाराजांना वारस म्हणून घोषित केले आणि राज्याभिषेक न करता त्यांचे मंचकारोहन केले कारण राज्याभिषेक हा निवांत वैभवाने करायचा समारंभ होय* *१२ फेब्रुवारी इ.स.१६७४ छत्रपती शिवरायांनी बेहलोलखान आणि दिलेरखान यांचा पराभव केला ज्या खाना मुळं आपण स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर काकांना गमावून बसलो त्याच बेहलोलखानाचा आणि दिलेरखानाचा छत्रपती श्री शिवरायांनी पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
593 जणांनी पाहिले
*🚩१२ फेब्रुवारी इ.स. १६८९ राजाराम महाराजांची कारकिर्द सुरू झाली आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर औरंगजेबाने वजीर झुल्फिकार खान यास फौज देऊन रायगड ताब्यात घेण्यास सांगितले.🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
1.9K जणांनी पाहिले
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩११ फेब्रुवारी १६५८ शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहाजांची निर्मिति सुरु झाली. सीद्दी, पोर्तुगीज, इंग्रज आणि डच यांच्यापासून स्वराज्याचे रक्षण करने हे मराठा आरमाराच मुख्य काम पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर. आरमाराच काम सुरु असतानाच पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखि बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती व अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.* *🚩११ फेब्रुवारी १६६० औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.* *🚩११ फेब्रुवारी १७५६* *तुळाजींची निष्ठा पेशव्यांपेक्षा साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर अधिक होती. त्यामुळे पहिले बाजीराव यांच्यानंतर सत्तेवर आलेल्या नानासाहेब पेशव्यांना आंग्रे आपल्या आधिपत्याखाली असावे असे वाटत होते. मुळात नानासाहेब पेशव्यांस सातारा छत्रपतींच्या गादीविषयी प्रचंड द्वेष होता. याच द्वेषातून नानासाहेब पेशव्यांनी मानाजी आणि तुळाजी या आंग्रे बंधूंमध्ये कलह घडविला. नानासाहेब पेशवे हे आंग्रे आणि तत्कालीन मराठा छत्रपतींचा एवढा द्वेष करू लागले की, पुढे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांच्या बलाढ्य आरमाराचा कपटनितीने पराभव केला. इंग्रजांनी आंग्रेचा दिवाण रामजीपंतास फितूर करून पेशव्यांस आपल्या बाजूने वळविले होते. इंग्रजांची चाल नानासाहेब पेशव्यास कळाली नाही. १७५६ साली पेशव्यांनी आणि इंग्रजांनी विजयदुर्गावर एकत्र हल्ला करून तुळाजींचा पराभव केला. तारीख* *🚩११ फेब्रुवारी १७५६ रोजी कर्नल क्लाइव्हने विजयदुर्गावर प्रवेश करून मराठ्यांचा आरमाराचा मोठा खजिना ताब्यात घेतला. या युध्दात तुळाजी आंग्रेच्या बाजुने लढणारे ५०० हून अधिक सैन्य मारले गेले.* *🚩११ फेब्रुवारी १७६० सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने उदगीर येथे मराठ्यांचा कट्टर शत्रू निजामाचा दारूण पराभव केला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
638 जणांनी पाहिले
*🚩११ फेब्रुवारी इ.स. १६५८ छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमध्ये कुशल आशा कारागिरांना घेऊन जहजांची निर्मिति सुरू झाली.🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
675 जणांनी पाहिले
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩१०फेब्रुवारी १६५९ पोर्तुगीजांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करून मैत्रीचा हात पुढे केला. शिवरायांनच्या वाढत्या प्रभावाचा पोर्तुगीजांनी धसका घेतला आणि शिवाजी राजेशी तह करून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला.* *🚩१० फेब्रुवारी १६७१ सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती.* *महाशिवरात्र – प्रताप राव गुजर पुण्यतिथी सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणास धर्मवाट दिली.महाराजांना ही बातमी समजताच.त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले –“बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका. सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव !शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.” तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते. अन् एक दिवस उगवला – बळीचा दिवस. (दि.२४ फेब्रुवारी १६७४) या दिवशी महाशिवरात्र होती. प्रताप राव गुजर आपल्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान ४०,००० फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
1.6K जणांनी पाहिले
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष🚩* ▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬ *🚩९फेब्रुवारी १६५८‌ १६५८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तुगं-तिकोना किल्लाजिंकून परत स्वराज्यात आणला.* *🚩९ फेब्रुवारी १६८९ औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले.* *🚩९ फेब्रुवारी १६६५‌ छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे 'बसनूर' छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली.‌शिवराय किंवा सावरकर काय! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
꧁◉❥❤️SONA PATIL❤️❥◉꧂
573 जणांनी पाहिले
*🚩शिवविचार प्रतिष्ठान ९ फेब्रुवारी इ.स.१६६५ छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदीलशहाचे "बिदनूर" शहरावर छापा टाकला महाराजांनी बिदनूरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली होती. राजांनी नौकानयन करून सागर उल्लंघू नये ही हिंदू धर्माची खुळचट रूढी उधळून लावली. शिवराय हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मान करत होते पण धर्मातील खुळचट रूढी परंपरांना आपल्या चरीत्रात मुळीच थारा दिला नाही. ९ फेब्रुवारी इ.स.१६७० छत्रपती शिवराय" व "पोर्तुगीज" याच्यात तह झाला.* *🚩~✾꯭𝅦𝅦𝆭 जय जिजाऊ आऊसाहेब जय शिवराय जय शंभुराजे✾꯭𝅦𝅦𝆭~🚩* #🙏शिवदिनविशेष📜
See other profiles for amazing content