Follow
-
@2703154054
31
Posts
109
Followers
-
669 views
10 days ago
*गद्दार राष्ट्रद्रोही😡😡😡* एक भयानक साज़िश 40 लाख एकड़ ज़मीन 565 रियासतें 43 किले और 18,700 मज़बूत दुर्ग ये सब राजपूतों ने राष्ट्र को सौंप दिए थे। लेकिन कांग्रेस की "मेहरबानी" से, इसका मालिक मुस्लिम वक्फ़ बोर्ड बन गया! कितनी भयानक साज़िश रची गई थी! ● पाकिस्तान बनाया गया... कांग्रेस के शासन में! ● बांग्लादेश बनाया गया... कांग्रेस के शासन में! ● अनुच्छेद 370 लागू किया गया... कांग्रेस के शासन में! ● अल्पसंख्यक विधेयक पेश किया गया... कांग्रेस के शासन में! ● मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की स्थापना हुई... कांग्रेस के शासन में! ● अल्पसंख्यक कल्याण मंत्रालय बनाया गया... कांग्रेस के शासन में! ● अल्पसंख्यक विश्वविद्यालय स्थापित किए गए... कांग्रेस के शासन में! कांग्रेस ने यह सब सिर्फ़ मुसलमानों के लिए किया — और वह भी तब, जब देश का बँटवारा धर्म के आधार पर हो चुका था! तो, क्या कांग्रेस ने यह सब "गज़वा-ए-हिंद" के लिए किया था? पूर्व प्रधानमंत्री मोरारजी देसाई ने अपनी किताब "मेरी आत्मकथा" (My Autobiography) के पृष्ठ 456 पर लिखा है: "मुझे समझ नहीं आता कि नेहरू के मन में हिंदू धर्म के प्रति इतना पूर्वाग्रह क्यों था।" सरदार पटेल ने नेहरू को चेतावनी दी थी: "अगर तुम कोई 'हिंदू-विरोधी विधेयक' लाओगे, तो मैं अपने पद से इस्तीफ़ा दे दूँगा और सरकार के ख़िलाफ़ संघर्ष में हिंदुओं के साथ खड़ा हो जाऊँगा।" पटेल की चेतावनी सुनकर नेहरू डर गए। हिंदू विधि विधेयक (Hindu Law Bill) संसद में सरदार पटेल की मृत्यु के बाद ही पारित किया गया। इस विधेयक पर चर्चा करते हुए आचार्य जे. पी. कृपलानी ने कहा था: "नेहरू, तुम एक कम्युनिस्ट और एक मुसलमान हो। अगर तुम सचमुच हिंदू होते, तो सिर्फ़ हिंदुओं के लिए विधेयक लाने के बजाय, तुम सभी धर्मों के लिए एक समान नागरिक संहिता (Civil Code) लाए होते।" कभी-कभी ऐसा लगता है कि ऐसी ख़बरें साझा नहीं की जानी चाहिए, लेकिन फिर, ऐसा लगता है कि एक हिंदू राष्ट्र के हित में इसे पढ़ सकता है। BBC के मशहूर पत्रकार मार्क टुली ने कहा: "मोदी देश के एक बड़े ज़हरीले पेड़ को जड़ से उखाड़ रहे हैं और उस पर चढ़ रहे हैं — एक ऐसा पेड़ जिसे कई सालों से ज़हरीले कीड़े खा रहे थे।" उन्हें इसके लिए लड़ते रहना चाहिए। मोदी ने उन सभी छिपने की जगहों में असली दवा डाल दी है जहाँ देश के ज़हरीले साँप छिपे हुए थे — इसीलिए आज ये साँप छटपटा रहे हैं। वामपंथी, जिहादी, नक्सली, धार्मिक प्रचारक — ये सभी साँप कांग्रेस पार्टी द्वारा भारत को तबाह करने के लिए छिपाए गए थे। जब मोदी सत्ता में आए, तो उन्होंने देश को जगाया। अगर इन ज़हरीले साँपों की पहचान समय रहते न की गई होती, तो आने वाली पीढ़ियों के लिए कुछ भी न बचता — सिवाय आँसुओं और अपमान भरे जीवन के। मोदी को अभी और भी बहुत कुछ लड़ना है, और वे लड़ेंगे। लेकिन देश की जनता, खासकर हिंदुओं को, मोदी के साथ मज़बूती से खड़ा होना चाहिए। मोदी ने यह लड़ाई अपने लिए शुरू नहीं की है — यह हमारे बच्चों के लिए है, आने वाली पीढ़ियों के लिए है, भारत के सुनहरे भविष्य के लिए है! आम भलाई के लिए इसे दूसरों के साथ शेयर करें, अपने देशवासियों और हिंदुओं को जगाने में मदद करें। *अगर कोई हिंदू बेटा इस पोस्ट को जितना हो सके उतना शेयर करता है, तो उसे निश्चित रूप से भारत माता का आशीर्वाद मिलेगा।* #🔺भाजपा #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎
-
496 views
10 days ago
केरल में एक बधिर महिला साड़ी पहनकर काम कर रही है। #🙏 प्रेरणादायक बॅनर
-
483 views
11 days ago
जिस किसी ने भी इंजीनियर को बनाया, उसने इसे एक ही तरीके से बनाया। #moj_content #🤳Summer फोटोग्राफी📸
-
2.3K views
20 days ago
काल आणि परवा गॅस सिलिंडर साठी लागलेल्या रांगा,त्यामुळे होणारी जनतेची धावपळ,लोकांना गॅस सिलिंडर आता कधी मिळेल याची वाटणारी चिंता, गॅस एजन्सीज् मधील कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा,सिलिंडरचा काळा बाजार, उपाहार गृहे तात्पुरती बंद राहणार किंवा काही उपाहार गृहांत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची संख्या कमी होणार याची वेगवेगळ्या शहरांतील,वेगवेगळ्या उपाहारगृहांत जाऊन तेथील मालकांशी बोलून दिलेली रसभरीत माहिती...किती,किती वेगवेगळ्या अंगांनी टीव्ही चॅनल्स वाले गॅस तुडवडा हा विषय चावत आणि चालवत आहेत नाही? त्यावरून मला माझ्या लहानपणीचे सुखद दिवस आठवले.लहानपणीचे दिवस म्हणजे आम्ही भावंडे दहा - पंधरा वर्षांची असतानाचे १९६० च्या दशकातील दिवस.त्या काळात देशाची बहुसंख्य जनता गहू,तांदूळ,साखर,रॉकेल या सारख्या जीवनावश्यक गोष्टींसाठी सरकारी रेशन व्यवस्थेवर अवलंबून असायची.त्यावेळच्या एका लोकप्रिय पंतप्रधानांनी देशातील अन्न टंचाईवर मात करण्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी जनतेने उपवास करावा असे आवाहन केले होते आणि फार मोठ्या प्रमाणावर लोक सोमवारी संध्याकाळी उपवास करत ही असत...रेशनवर अमेरिकेच्या मेहेरबानी ने तेव्हा पी एल ४८० या नावाच्या योजनेतून छान लाल गहू मिळत असे.त्याच्या पोळ्या प्रयत्नपूर्वक घशाखाली उतरवाव्या लागत. खरे खोटे माहित नाही,पण हा गहू म्हणे अमेरिकेतील शेतकरी तेथील पाळीव डुकरांना खायला घालण्यासाठी पिकवत असत आणि तोच भारताला ही पुरवला जात असे. पण तरीही जनता म्हणत असे की पूर्वी रेशनवर मिलो या नावाचे ज्वारी सारखे धान्य मिळत असे ते खाऊन दिवस काढण्यापेक्षा हा लाल बुंद का असेना गहू मिळतो आहे ते काय कमी आहे का? असे सहनशील होतो आम्ही.....कधीकधी घरात गृहपाठ करत बसलो असताना,किंवा जेवत असताना आमच्या वाडीतील कोणीतरी रेशन दुकानात तांदूळ,साखर, रॉकेल, असे काही आल्याची बातमी ओरडून सांगत असे मग घराघरांतून बायका,माझ्यासारख्या वयाची मुले हातातले काम किंवा जेवण अर्धवट टाकून,हातात पिशव्या, कॅन आणि रेशन कार्डे घेऊन आनंदाने रेशन दुकानाकडे धाव घेत असू आणि दुकानाबाहेर रांग लावत असू.मग कधी उन्हाचा तडाखा असो की पाऊस कोसळत असो आम्ही नेटाने तासंतास रांगेत उभे राहून रेशनवर जे मिळेल ते घेऊन येत असू.किती आनंदाचे दिवस असत तेव्हां.हो की नाही? साधारण सत्तरच्या दशकात मुंबईत सिलिंडरमधून गॅस मिळू लागला.त्यावेळी सुद्धा गॅस वाल्याच्या गोडाऊन बाहेर रांगेत बराच वेळ उभे राहून प्रथम रिकामा सिलिंडर देणे आणि मग भरलेला सिलिंडर घरी आणणे हा उद्योग आम्ही भावंडांनी बरीच वर्षे केल्याचे आठवते.पण आम्ही कधी तक्रार नाही केली त्या बद्दल,कारण रांगेत तासनतास उभे राहिल्याशिवाय काही मिळणार नाही याची जनतेच्या अंगात तोपर्यंत चांगलीच मुरलेली संवय त्या काळात वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारांनी आम्हाला केव्हाच लावलेली होती. किती छान,छान सोनेरी दिवस होते ना ते.रांग लावल्याशिवाय काहीही मिळणार नाही अशी शिस्त जनतेला लावणाऱ्या एकामागोमाग एक आलेल्या त्या वेळच्या काँग्रेस सरकारांचे किती आभार मानू नि किती नको असे होते; खास करून गेल्या अकरा वर्षांत एक दोन वेळाच अशी वेळ जनतेवर आल्यावर लगेच त्या साठी सरकारवर तुटून पडणाऱ्या राहुल गांधी,हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले सारख्या काँग्रेसी नेत्यांची या गॅस तुटवड्यामुळे सुरू झालेली कोल्हेकुई पाहून,ऐकून तर ते सोनेरी दिवस पुन्हा पुन्हा नजरेसमोर तरळू लागतात. - *भालचंद्र श्री.पंडित.* - #😭ईरान युद्ध के दिल दहला देने वाले दृश्य📽️🖼️ #🫨LPG के लिए मचा घमासान, देखें हालात🗞️