☘️☘️☘️“चुक असेल तर माफी… पण चुक नसेल तर स्वाभिमानाने उभे राहा – हेच स्वामी समर्थांचे शिकवण!”
SwamiSamarth
स्वाभिमान
🙏☘️☘️🙏 नक्की वाचा आणि आचरणात आणा व शेअर करा
कधी कधी शांत राहणे ही मोठी ताकद असते.
पण शांततेचा अर्थ कमजोरी नसतो.
चूक असेल तर नम्रतेने माफी मागावी,
पण चूक नसताना कोणासमोर झुकू नये.
स्वाभिमान, संयम आणि धैर्य —
हेच जीवन जगण्याचे खरे मंत्र आहेत.
॥ श्री स्वामी समर्थ ॥ 🙏
#🙏श्री स्वामी समर्थ📿