पवार उद्या एक होणार नाहीत..!
कारण पवार वेगळे झालेच नाहित ..
1) अजित पवार रोहित पवार ला म्हणतात “ बेट्या पाया पड मी तुझ्या मतदार संघात सभा नाही घेतली म्हणून तू निवडून आलास..
२) पत्रकार परिषद चालू असताना अजित पवारांना कळत रोहित पवार पडले आहेत.. दादा ५ मिनिटात तडकाफडकी उठतात आणि रोहित दादा फेर काही मतदानाने निवडून येतात..
३) सुप्रिया सुळे -माझा पार्थ आस काहीच करू शकत नाही…
माझ खुप अधीपासून एकच म्हणन आहे ‘ लोकमाझे सांगती ‘ च शेवट च पान पवार साहेब कधीच खराब करणार नाहीत..
खराब म्हणजे शेवटच्या अध्यायात ते सत्तेसोबत गेले.. डाव्या विचारा सोबत परतारना केली आस लिहल तर सुरवातीच संपूर्ण पुस्तक अर्थहीन होईल..
९०% पक्ष अजित पवार यांच्या मुळे सत्तेत आहे..
२-३ सुद्धा कधीच निवडून न येणारे १० पेक्षा जास्त राज्यसभा धरून खासदार झाले..
आमदारांची संख्या वाढली..
बाकी सुप्रिया ताई खासदार राहील्याच..
रोहित पवार याना एवढ्या लवकर मंत्री आस पण करता येणार नव्हत तर ते आमदार आहेतच..
सगळ पहिल्या पेक्षा एकदम झाक आहे..
राग फक्त धनंजय मुंडे,छगन भुजबळ,हसण मुश्रीफ, वळसे पाटील यांच्यावर का आहे? हे मला कळाल नाही..
बाकी प्रशांत जगताप सारखे तोफेच्या तोंडी दिले गेले (पण तात्विक लढाई ते कायम लढणारच)
फक्त पवार साहेबांच्या संगत गुणाने उद्धव साहेबांच सगळ गणित अवघड झाल..
आणि हो त्यांच गणित बिजेपी सोबत अवघड झाल नसत तर यांच गणित भाजप सोबत झालच नसत…
एकंदरीत जोरदार धप्पा ✌️
#🏛️राजकारण