फॉलो करा
Manoj Mhaisdhune 3033
@manoj_3033
1,024
पोस्ट
2,644
फॉलोअर्स
Manoj Mhaisdhune 3033
450 जणांनी पाहिले
#🙂Positive Thought #🎭Whatsapp status *भयंकर कट* ४० लाख एकर जमीन ५६५ संस्थानं ४३ किल्ले आणि १८७०० दुर्ग हे सगळं राजपुतांनी देशासाठी अर्पण केलं. आणि काँग्रेसच्या मेहरबानीमुळे मालक झाल़ा मुस्लिम वक्फ बोर्ड! किती भयानक कट रचला गेला! ● पाकिस्तानची निर्मिती झाली.... काँग्रेसच्या सत्तेत..! ● बांगलादेश बनलं.., काँग्रेसच्या सत्तेत..! ● ३७० कलम लागू झालं.... काँग्रेसच्या सत्तेत..! ● अल्पसंख्याक बिल आलं.... काँग्रेसच्या सत्तेत..! ● काँग्रेसच्या सत्तेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्थापना..! ● अल्पसंख्याक मंत्रालय बनलं.... काँग्रेसच्या सत्तेत..! ● अल्पसंख्याक विद्यापीठं स्थापन झाली.... काँग्रेसच्या सत्तेत..! "काँग्रेस" ने हे सगळं फक्त मुस्लिमांसाठी केलं — तेही धार्मिक आधारावर देशाचं विभाजन झाल्यावर! तर मग हे सगळं काँग्रेसने "गजवा-ए-हिंद" साठीच तर उभारलेलं होतं का? हिंदू समाजाला फक्त आरक्षण देऊन एकमेकांमध्ये झगडत ठेवावं आणि गजवा- ए- हिंदचं खऱ्या अर्थाने भानच येऊ देऊ नये — हा काँग्रेसचा डाव होता. भूतपूर्व पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या पुस्तकात "माझं आत्मचरित्र" या पुस्तकात पान क्रमांक ४५६ वर लिहिलं आहे : "मला कळत नाही- नेहरूंचं 'हिंदुत्वा'विषयी एवढं पूर्वग्रह का होतं?" सरदार पटेलांनी नेहरूंना इशारा दिला होता की 'जर तुम्ही 'अँटी हिंदू कोड बिल' आणणार असाल, तर मी राजीनामा देईन आणि सरकारविरोधात हिंदूंना आंदोलनात उतरवीन, त्यांच्यासोबत मीही सहभागी होईन'. पटेलांच्या धमकीमुळे नेहरू घाबरले. आणि सरदार पटेलांच्या मृत्यूनंतरच हिंदू कोड बिल संसदेत पास करण्यात आलं. या विधेयकावर चर्चा करताना आचार्य जे. बी. कृपलानी म्हणाले होते : "नेहरू, तुम्ही साम्यवादी आणि मुस्लिमपक्षीय आहात. जर खरंच तुम्ही हिंदू असतात, तर फक्त हिंदूंवर कोड बिल लावण्याऐवजी सगळ्या धर्मांसाठी एक समान नागरिक संहिता आणली असती." कधीकधी वाटतं की अशा पोस्ट करूच नये, पण मग वाटतं — एखादा तरी हिंदू वाचेल देशहितासाठी. बीबीसीचे प्रसिद्ध पत्रकार मार्क टुली म्हणाले होते — "मोदीजी देशाच्या मोठ्या विषारी वृक्षाला मुळासकट उपटत आहेत — जो अनेक वर्षांपासून विषारी कीटकांनी पोखरलेला आहे." यासाठी त्यांना सतत लढावं लागेल. मोदींनी देशात लपलेल्या सर्व विषारी सापांच्या बिळांमध्ये खरी औषधं ओतली आहेत — म्हणूनच हे साप आज तडफडत आहेत. डावेपंथी, जिहादी, नक्षलवादी, मिशनरी — हे सर्व साप काँग्रेसने आपल्या सोबत लपवले होते, भारताला बरबाद करण्यासाठी. मोदी सत्तेत आले आणि त्यांनी देशाला जागृत केलं. हे विषारी साप जर वेळीच ओळखले गेले नसते, तर आपल्या पुढच्या पिढ्यांकडे काहीच उरलं नसतं — फक्त रडणं आणि हताशपणे मरण! मोदींना अजूनही खूप संघर्ष करावा लागेल आणि ते लढतील. पण देशातील जनतेनं, विशेषतः हिंदूंनी मोदींसोबत ठामपणे उभं राहायला हवं. हे युद्ध मोदींनी स्वतःसाठी सुरू केलेलं नाही, हे आहे आपल्या मुलांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी आणि भारताच्या उज्वल भविष्यासाठी! कृपया हे जनहितासाठी पुढे पाठवा आणि इतर देशबांधवांना, हिंदूंना जागृत करण्याचं काम करा. हिंदूचा मुलगा ही पोस्ट जितकी शक्य होईल तितकी शेअर करेल तर आई भारतीचा आशीर्वाद नक्की मिळेल. जय हिंद🇮🇳 जय हिंदुत्व🚩 ||जय श्रीराम||🙏🏻 💯 🪷 💯 Forwarded as received...
Manoj Mhaisdhune 3033
724 जणांनी पाहिले
#👌प्रेरणादायी स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏प्रेरणादायक / सुविचार #😔Sad Status #🙂Positive Thought जपानमध्ये युद्घाच्या काळात हा मुलगा पाठीवर त्याच्या नुकत्याच मरण पावलेल्या भावाला पाठीशी बांधून पायी चालत होता. आपल्या मेलेल्या भावाला नीट दफन करावं या भावनेने तो दूरवर चालत आला होता. त्याला पाहताच एक सैनिक पुढे आला आणि म्हणाला... प्राण गेलेल्या भावाला पाठीवर घेऊन एवढ्या लांब चालत आहेस...ते ओझे खाली टाकून दे..म्हणजे तुला हलके वाटेल.... त्यावर तो छोटा मुलगा म्हणाला की, हे ओझे नाहीये सर. हा माझा भाऊ आहे.. हे ऐकून त्या सैनिकाच्या डोळ्यांत पाणी तरळले... तेव्हा पासून हा फोटो जपानमधे "सिम्बॉल ऑफ unity" म्हणून प्रसिद्ध झाला... "हे ओझे नाहीये सर... हा माझा भाऊ आहे..." हा बोध किती सुंदर आहे... आपले (लहान/मोठे)भाऊ बहीण आपल्यावर ओझे नाहीत... आयुष्याच्या वाटेवर चालताना ते पडले तर त्यांना उचला, दमले तर आधार द्या, ते चुका करतील तर त्यांना समजावून सांगा... मोठ्या मनाने माफ करा, आणि जर अख्ख्या जगाने त्यांना दूर लोटले तर तुम्ही त्यांना पाठीवर घ्या, कारण ते ओझे नाहीये.... ते तुमचे, स्वतः चे भाऊ/बहिण आहेत... Just be there for them... Let them know, I am here for you... बास्स...
See other profiles for amazing content