"माणसाच्या आयुष्यामध्ये कोणीही नसलं तरी चालतं महाराज, पण माणसाचं मन समजून घेणारा एक तरी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि रडण्याची मजा सुद्धा तेव्हाच असते महाराज, जेव्हा आपले अश्रू पुसणारा आपला कोणीतरी एक व्यक्ती असावा लागतो."
#swami##marathistatus#maharashtra#🌺श्रीस्वामी समर्थ🌺#🙏श्री गुरुदेव दत्त💐
"महाराज म्हणतात त्याप्रमाणे, आयुष्यात कोणतीही चूक करा पण आपल्या माणसाचा विश्वास कधीही तोडू नका. कारण जगाने दिलेला धोका माणूस सहन करू शकतो, पण आवडत्या व्यक्तीने दिलेला धोका मनाला कायमची जखम देतो. 🙏✨" #swami##marathistatus#maharashtra#🌺श्रीस्वामी समर्थ🌺