राजकीय घडामोडी

Savita Pisal Konde Deshmukh.(H.S.C.D.ed)🎷🚩📚🛵
833 जणांनी पाहिले
13 दिवसांपूर्वी
फेसबुकीय विचारवंत फेसबुकीय विचारवंत कसे ओळखावे… १. सतत लांबलचक पोस्टी लिहीत राहणे.. २. ⁠कोणत्यातरी महापुरुषांचे दाखले देऊन इतरांना इन्फ्लुएंस करत राहणे..(“ओह दादा गेले त्यांचे दिवस.. सोडा तो आदर्शवाद..) इतिहासात रमत राहणे. ३. ⁠यांचे स्वतःचे क्लोज़्ड ग्रुप असतात. म्हणजे अर्थातच पब्लिक मधे काहीही बोलण्याची हिम्मत नसते त्यामुळे समविचारी चार स्वयंघोषित विचारवंत जमवायचे आणि तिथेच शौर्य दाखवायचे. ४. ⁠जो कोणी जमिनीवर काम करत असेल त्याची सुतियात गिनती करायची. म्हणजे एक जण लव जिहादचे काम करतात. तर लो जिहाद वगैरे काही नसतेच म्हणत तो कसा सुतिया आहे,त्याचा काही अभ्यास नाही वगैरे म्हणून टाकायचे (स्वतः अमरावती,नाशिकसारख्या घटनांवर मूग गिळून बसून रहायचे..) ५. ⁠यांचे जमिनी काम शून्य असते. फक्त ज्ञान प्रबोधन. एका सेफ जागेत बसून हातभार पोस्टी.. ६. आणि हिंदू जरा जागरूक व्हायला लागले की कायदा असा हातात घेऊन चालणार नाही… अराजकता माजेल म्हणत परत हिंदूंना “अमुक व्यक्ती तमुक काळात काय सांगून गेली..” हातभार पोस्टी. आहो ते कायदा पाळतात का? मूळ मुद्दा हा आहे की असल्या वैचारिक किड्यांना समरस्ता,बंधुता वगैरे गोष्टी सुचतात कारण त्यांना बाकीच्या गोष्टींशी घेणे नसते.. हिंदुस्तानात जन्माला आलेला प्रत्येक जण हिंदू आहे किंवा आपला सगळ्यांचा डीएनए एक आहे वगैरे लाचारिक गोष्टी करायला आवडतात.. माझा आणि निदा खानाचा किंवा दाऊद इब्राहिमचा डीएनए एक नाही.. ज्यांचा आहे त्यांनी स्वतःच्या पोरींना जरूर त्यांच्याकडे पाठवावे. समस्त हिंदूंच्या वतीने नको ती बडबड करू नये. उरला प्रश्न या वैचारिक व्हॉट्सअप,फेसबुक विचारवंतांचा.. तर हे केवळ वैचारिक मैथून करतात. त्यापलीकडे समाजाला उपयोगी असेल ग्राउंडवर्क काहीही नाही. आपले हितचिंतक कोण आणि शत्रू कोण याचे योग्य आकलन करणे काळाची गरज आहे.. हिंदू नक्कीच योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल. लढाई तलवारीने जिंकली जाते,वैचारिक मैथुनाने नाही… स्वराज्य आणि दिल्लीच्या उत्तम नगरची गोष्ट ही त्याची बेस्ट उदाहरणे आहेत. #😏मतलबी दुनिया #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🏛️राजकारण #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #😍Marathi Status King