'विभाजन विभीषिका स्मृतिदिन'
या दिवशी शेकडो वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या भारतीयांमध्ये सीमारेषा ओढली गेली आणि अखंड भारताचे दोन तुकडे झाले. याप्रसंगी मातृभूमी सोडताना कित्येक निरपराध जीवांनी आपले प्राण गमावले, त्या सर्व निष्पाप बंधू-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली...
#अभिवादन #स्मृती दिन