#कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातील 743 गावांमध्ये #Reliance च्या सर्व वस्तूना नो एंट्री…!
काल एका दिवसांत 7 हजार लोकांनी स्वतः हून Jio चे सिम एअरटेल मध्ये बदलून घेतले…!
आज तर एअरटेल वाल्यांनी सगळीकडे स्टॅालच लावले आहेत व लोकांनी प्रचंड गर्दी करत निषेध म्हणून Boycott jio ची मोहीम सुरू केली आहे…!
#kolhapur #karnataka #कर्नाटक
