*शरीराला बिघडवणारे अन्न, मनाला बिघडवणारे विचार आणि मनस्थितीला बिघडवणारी माणसे यापासून लांब राहीलेलं केंव्हाही चांगले. म्हणून जिवनात तुमची कदर असेल तेथेच भावनांचा पाऊस पाडा. बाकी कोरड्या वाळवंटात पावसाची काही किंमत नाही..!!*
*जमीन चांगली आहे, खत चांगले आहे पण पाणी खारट असेल, तर पीक उगवत नाही... तसेच स्वभाव चांगला आहे, कर्म चांगले आहे, पण वाणी खराब असेल, तर नाती टिकणार नाहीत.
🙏श्रीरामसमर्थ 🙏
❤️सुप्रभात ❤️ #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☕good morning Friends🌞 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #सुप्रभात

