ShareChat
click to see wallet page
search
राज्यातील कामगार वर्गासाठी मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राज्य कामगार विभागाने कामगार कायद्यांमध्ये क्रांतीकारी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या निर्णयानुसार, 👉 आठवड्यात ४८ तास काम पूर्ण केल्यास उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी देण्याची नवी पद्धत लागू करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, 📌 कामगारांनी जर ४८ तासांचं काम तीन किंवा चार दिवसांत पूर्ण केलं, 📌 तर त्यांना पुढील चार किंवा तीन दिवस भरपगारी सुट्टी मिळणार आहे. हा निर्णय लागू झाल्यास, ✔️ कामगारांचा work-life balance सुधारणार ✔️ मानसिक आणि शारीरिक ताण कमी होणार ✔️ खासगी आणि औद्योगिक क्षेत्रात मोठा बदल घडणार यासोबतच, ❗ मालकाने वेळेत पगार दिला नाही तर ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामगारांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. #कायदा #📄सरकारी योजना #सरकारी योजना📣🎯 #सरकारी नियम #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
कायदा - ShareChat
00:30