दिलीप गोंधळी
554 views 5 months ago
#मराठा इतिहासात टिपू आणि मराठे यांच्यात एकूण 3 युद्धे झाली, यात टिपू आणि त्याचा बाप मराठ्याशी कधीच जिंकले नाहीत.. सन 1789 मध्ये गजेंद्र गडाच्या लढाईत रांगडा मराठा सरदार तुकोजी होळकर यांनी टिपू ला पाणी पाजले.. आपला मुलुख परत काबीज केलाच, त्याकाळी 32 लाख रुपये रोख आणि चौथाई म्हणजे टिपू च्या उत्पन्नाचा 1/4 भाग मराठ्यांना देण्यास भाग पाडले.. पेशवे माधवराव यांची स्पेशल इच्छे खातर टिपू ने जी मंदिरे बाटवली होती, ती परत बांधवयास भाग पाडले, आणि परत रयते त हिंदूंशी जर दुरव्यवहार केला तर त्याचे परिणाम फार भयानक होतील अश्या तहाच्या आटी होत्या.. मराठ्यांच्या दराऱ्यामुळे टिपू कधीच तुंगभद्रा पार करू शकला नाही.. 🙏🙏
11 likes
14 shares

More like this