देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या वीरांचा त्याग अमूल्य आहे.
त्यांच्या धैर्य, शौर्य आणि देशप्रेमामुळे आज आपण स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने अनुभवू शकतो. त्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येक नागरिकाने मनात जपणे ही आपली कर्तव्यभावना आहे. शहीद दिनानिमित्त सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान #हम साथ हे तो हात ये हालात बदल देगा.


