*बहुतेक लोकांना वाटते की बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिले पण खरे तर ते भारताच्या आर्थिक कणाचे शिल्पकार होते त्यांच्या 'रुपयाची समस्या' या पुस्तकातून सामाजिक न्यायाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य निरर्थक आहे आणि आर्थिक स्थैर्याशिवाय सामाजिक न्याय अशक्य आहे आणि १ एप्रिल हा दिवस आर्थिक वर्षाची सुरुवात म्हणून ओळखला जातो.!!*✍🏻💙✊🏻🏦🪙 #1 एप्रिल दिन विशेष #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
27 likes
25 shares

More like this