[20/01, 7:02 pm] Vaishali Thakur: किती आपलेपणाने आपण एखाद्या व्यक्तीसोबत आपल्या,भावना व्यक्त करत असतो.आपल्याला वाटतं की,समोरचा आपल्याला समजून घेतोय.आपल्या भावना त्याला समजतायेत.पण खरच असं होत का...?रोज बोलण्याने,,हसत खेळत राहण्याने समोरच्याला आपल
मन समजतं असं आपल्याला वाटतं.....
मग अशी एखादी घटना घडते जेव्हा न बोलताही आपलं दुःख,समजून घेणारी व्यक्ती आपल्याला हवी असते.पण होतं वेगळच.ज्याला आपण खूप चांगलं ओळखतो तोच अनोळखी वाटू लागतो.मग ओळख आणि ओळखनं यामधला खरा फरक,आपल्याला समजतो.म्हणूनच व.पू म्हणतात ना.ओळख वेगळी आणि ओळखणं वेगळं,ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो,पण जवळची व्यक्ती कधीतरी,अपेक्षेपेक्षा वेगळी वागते,तेव्हा ओळख आणि ओळखणं
[20/01, 7:04 pm] Vaishali Thakur: मग ओळख आणि ओळखनं यामधला खरा फरक,आपल्याला समजतो.....म्हणूनच व.पू म्हणतात ना....ओळख वेगळी आणि ओळखणं वेगळं,ओळखीला आपण कधीतरी ओळख समजतो,पण जवळची व्यक्ती कधीतरी,अपेक्षेपेक्षा वेगळी वागते,तेव्हा ओळख आणि ओळखणं ,यामधला खरा फरक समजतो,हातभर अंतरावर असलेली व्यक्ती आणि जवळची वाटणारी व्यक्ती सुध्दा
आपल्यापासून कितीतरी मैलो दूर आहे याची तेव्हा जाणीव होते......✍️ #meri jindagi #🙂Motivation #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #💭माझे विचार


