ShareChat
click to see wallet page
search
#☝अनमोल ज्ञान #🙏गुरु महिमा😇 #🧘सदगुरु जी🙏 #🙏आध्यात्मिक गुरु🙏
☝अनमोल ज्ञान - संपली की गरज সাতাম ননলনান गरज संपली की माणसं बदलतात हे वाक्य ऐकलेलं होतं पण अनुभव घेतल्यावर त्याची खोली कळते. माणसांनीच ते सिद्ध केलं तेव्हा वेदना जास्त udox होतात कारण अपेक्षा तिथेच असतात. उपयोग असेपर्यंत आपुलकी आणि गरज संपली की अंतर हे कटू सत्य आहे. माणसं बदलली असं वाटत नाही तर त्यांचा खरा चेहरा दिसतो असं म्हणावं लागतं. नात्यांची किंमत गरजेनुसार ठरवणारी माणसं कधीच आपली नसतात. विश्वास तुटतो নন্থা आवाज होत नाही पण मनात बरंच काही कोसळतं. दुसऱ्यांच्या वागण्याचा नसून आपण दिलेल्या  प्रश्न जागेचा असतो. वेळ आपल्याला माणसं गाळून देतो हेच त्याचं मोठं उपकार आहे.़ सगळे दूर गेले तरी स्वतःशी  प्रामाणिक राहणं महत्त्वाचं असतं. ज्यांनी साथ सोडली त्यांनी धडा दिला आणि जे थांबले त्यांनी आयुष्य दिलं. वेदना कायम राहत नाहीत पण शहाणपण मात्र देऊन जातात. आणि म्हणूनच माणसं बदलली म्हणून खचायचं नसतं तर स्वतः मजबूत व्हायचं असतं. Heal Fact संपली की गरज সাতাম ননলনান गरज संपली की माणसं बदलतात हे वाक्य ऐकलेलं होतं पण अनुभव घेतल्यावर त्याची खोली कळते. माणसांनीच ते सिद्ध केलं तेव्हा वेदना जास्त udox होतात कारण अपेक्षा तिथेच असतात. उपयोग असेपर्यंत आपुलकी आणि गरज संपली की अंतर हे कटू सत्य आहे. माणसं बदलली असं वाटत नाही तर त्यांचा खरा चेहरा दिसतो असं म्हणावं लागतं. नात्यांची किंमत गरजेनुसार ठरवणारी माणसं कधीच आपली नसतात. विश्वास तुटतो নন্থা आवाज होत नाही पण मनात बरंच काही कोसळतं. दुसऱ्यांच्या वागण्याचा नसून आपण दिलेल्या  प्रश्न जागेचा असतो. वेळ आपल्याला माणसं गाळून देतो हेच त्याचं मोठं उपकार आहे.़ सगळे दूर गेले तरी स्वतःशी  प्रामाणिक राहणं महत्त्वाचं असतं. ज्यांनी साथ सोडली त्यांनी धडा दिला आणि जे थांबले त्यांनी आयुष्य दिलं. वेदना कायम राहत नाहीत पण शहाणपण मात्र देऊन जातात. आणि म्हणूनच माणसं बदलली म्हणून खचायचं नसतं तर स्वतः मजबूत व्हायचं असतं. Heal Fact - ShareChat