ShareChat
click to see wallet page
search
#✍️ विचार
✍️ विचार - आनंदी राहायचं కీ असेल तर सगळं. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. प्रत्येक गोष्टीला  प्रतिक्रिया दिली तर मन कायमच थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही शांत राहणं हेच खर 1 समजुतीचं  लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्य मनासारख्या घडत नाहीत हे स्वीकारणं गरजेचं असतं. ज्या गाष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढे जाणं शहाणपणाचं ठरतं. कारण राग आपल्यालाच जाळतो आणि समोरच्याला काहीच फरक पडत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसलो तर आपलं अस्तित्वच ओझं बनतं. कधी करणं, कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन ತನ್8 : हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधी कधी शांत माघारही  असते. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची  किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून ती स्वीकारण्याच्या आपल्या  वृत्तीत সমনী 9:49an आनंदी राहायचं కీ असेल तर सगळं. आनंदी राहायचं असेल तर सगळं कळूनही न कळल्यासारखं वागण्याची कला आत्मसात करावी लागते. प्रत्येक गोष्टीला  प्रतिक्रिया दिली तर मन कायमच थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असूनही शांत राहणं हेच खर 1 समजुतीचं  लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्य मनासारख्या घडत नाहीत हे स्वीकारणं गरजेचं असतं. ज्या गाष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढे जाणं शहाणपणाचं ठरतं. कारण राग आपल्यालाच जाळतो आणि समोरच्याला काहीच फरक पडत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसलो तर आपलं अस्तित्वच ओझं बनतं. कधी करणं, कधी सोडून देणं हेही स्वतःवरचं प्रेम असतं. मन ತನ್8 : हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं थांबवावं लागतं. आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधी कधी शांत माघारही  असते. हसत पुढे जाणं म्हणजे पळ काढणं नाही तर स्वतःची  किंमत ओळखणं असतं. शेवटी आनंद हा परिस्थितीत नसून ती स्वीकारण्याच्या आपल्या  वृत्तीत সমনী 9:49an - ShareChat