ShareChat
click to see wallet page
search
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स
1️⃣महाराष्ट्र अपडेट्स - मुंबई महापालिका सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक राजा रहेबर खान यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मालमत्ता कर वसूलीमध्ये दुजाभाव होत असल्याचे सांगत सर्वसामान्यांनी कर न भरल्यास दोन टक्के दंड आकारला जातो आणि तोही नाही भरला तर मालमत्तांचा लिलाव केला जातो. पण असेच धोरण सरकारी प्राधिकरणांच्या बाबतीत का नाही असा सवाल केला. यावर विधी व महसूल समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी मालमत्ता कराची वर्षभराचे टार्गेट कोटी रुपये एवढे असून मार्च महिन्याच्या शेवटला 9900 मुंबईकरांना हा कर भरा म्हणून आवाहन जेव्हा आपण करतो , तेव्हा त्याची भरणा केंद्रही सुरु असायला हव्या, परंतु महापालिकेच्या नागरी भरणा केंद्रात माणसेच नसून f येत आहे. किमान काही खिडक्याच बंद असल्याचे वसूलीसाठी ३१ मार्च पर्यंत तरी पूर्ण क्षमतेने या कराच्या प्रयत्न करता नागरी भरणा केंद्राच्या खिडक्या सुरु हव्यात, असे सांगत अशाप्रकारे निष्काळजी राहायला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तर उबाठाचे सचिन पडवळ यांनी उध्दव ठाकरेंमुळे महापालिकेला ऑक्ट्रॉयच्या बदल्यात जीएसटीची रक्कम मिळत असल्याचे सांगितले. मुंबई महापालिका सभागृहात काँग्रेसचे नगरसेवक राजा रहेबर खान यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मालमत्ता कर वसूलीमध्ये दुजाभाव होत असल्याचे सांगत सर्वसामान्यांनी कर न भरल्यास दोन टक्के दंड आकारला जातो आणि तोही नाही भरला तर मालमत्तांचा लिलाव केला जातो. पण असेच धोरण सरकारी प्राधिकरणांच्या बाबतीत का नाही असा सवाल केला. यावर विधी व महसूल समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी मालमत्ता कराची वर्षभराचे टार्गेट कोटी रुपये एवढे असून मार्च महिन्याच्या शेवटला 9900 मुंबईकरांना हा कर भरा म्हणून आवाहन जेव्हा आपण करतो , तेव्हा त्याची भरणा केंद्रही सुरु असायला हव्या, परंतु महापालिकेच्या नागरी भरणा केंद्रात माणसेच नसून f येत आहे. किमान काही खिडक्याच बंद असल्याचे वसूलीसाठी ३१ मार्च पर्यंत तरी पूर्ण क्षमतेने या कराच्या प्रयत्न करता नागरी भरणा केंद्राच्या खिडक्या सुरु हव्यात, असे सांगत अशाप्रकारे निष्काळजी राहायला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तर उबाठाचे सचिन पडवळ यांनी उध्दव ठाकरेंमुळे महापालिकेला ऑक्ट्रॉयच्या बदल्यात जीएसटीची रक्कम मिळत असल्याचे सांगितले. - ShareChat