ShareChat
click to see wallet page
search
*काळाराम मंदिर सत्याग्रह म्हणजे इतिहासातील एक सुवर्ण पान आहे. वर्षानुवर्षे अस्पृश्यतेचे चटके सहन करत जगणाऱ्या समाजाला माणूस म्हणून आपले हक्क, अधिकार मिळावेत, यासाठीचा हा सत्याग्रह होता.* *हा लढा हक्काचा होता, माणूस बनण्याच्या प्रक्रियेचा होता आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे साध्य होऊ शकले. त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन.* *तुम्ही दगडाला देव मानता परंतु जिवंत माणसाला माणूस मानत नाहीत... हा सत्याग्रह कुठल्याही देवा साठी किंव्हा धार्मिकते साठी नसून मानव समानतेसाठी आहे..!* *मंदिरात जाऊन काय आमचं कल्याण होणार नव्हता, प्रश्न हक्काचा होता, जर माझा भीम मंदिराची पायरी चढला नसता तर नाशिकचा काळा राम ऐतिहासिक झाला नसता* *2 मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह* *हा सत्याग्रह देवासाठी नसून, तो समानतेसाठी आहे...!!! माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्यासाठी केलेला सत्याग्रह काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च इ.स. 1930 रोजी नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता* #☸️जय भीम #🙂Positive Thought #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
☸️जय भीम - 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! 0 GROUPI ०२ मार्च HIURHIT माणुसकीची जाणीवॅ करून देण्यासाठी কললাসমাসম काळाराम मंदिर सत्याग्रह दिन निमित्त सर्वांना हादिक शुभच्छा.! - ShareChat