ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - उद्या कोण पाहलय? कोणता दिवस शेवटचा असेल हेकोणालाच सांगता येत नाही. म्ह्णून आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नेहमी राखू़न ठेवा. मनातलंप्रेम वेळेवरव्यक्त करा, रागधरूनकायफायदा आज आहे तेउद्या नसतं कदाचित. चुकलं असेल तर मनापासून माफ करा, कारण आयुष्याच्या वाटेवर माणसं परत परत भेटत नाहीत. क्षण जपून जगा, नाती जपन ठेवा ., कारण एकदा निसटलला वेळ आणि हरवलेली माणसं परत कधीच येत नाहीत. सुनिल जी गवई उद्या कोण पाहलय? कोणता दिवस शेवटचा असेल हेकोणालाच सांगता येत नाही. म्ह्णून आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नेहमी राखू़न ठेवा. मनातलंप्रेम वेळेवरव्यक्त करा, रागधरूनकायफायदा आज आहे तेउद्या नसतं कदाचित. चुकलं असेल तर मनापासून माफ करा, कारण आयुष्याच्या वाटेवर माणसं परत परत भेटत नाहीत. क्षण जपून जगा, नाती जपन ठेवा ., कारण एकदा निसटलला वेळ आणि हरवलेली माणसं परत कधीच येत नाहीत. सुनिल जी गवई - ShareChat