Sunil G Gawai
ShareChat
click to see wallet page
@sggawai
sggawai
Sunil G Gawai
@sggawai
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - चिंता करनं सोडा कारण माणूस चितेवर एकदाच जळतोय मात्र चिंता माणसाला चितेवर जाईपर्यंत जीवंतपणी जाळत राहतेय  মুনিল তী যনs चिंता करनं सोडा कारण माणूस चितेवर एकदाच जळतोय मात्र चिंता माणसाला चितेवर जाईपर्यंत जीवंतपणी जाळत राहतेय  মুনিল তী যনs - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - 9 డరైౌ]R राज्यात ऊन्हा ची प्रचंड वाढ होत आहे, आवश्यकता असल्यास घरा बाहेर पडा , भरपूर पाणी , ताक, फळांचे ज्यूस प्या . बाहेर जाताना उन्हा पासून बचाव करण्यासाठी, टोपी, रुमाल, हात पंजे , गॉगल वापरा , काळजी घ्याः सुनिल जी गबई 9 డరైౌ]R राज्यात ऊन्हा ची प्रचंड वाढ होत आहे, आवश्यकता असल्यास घरा बाहेर पडा , भरपूर पाणी , ताक, फळांचे ज्यूस प्या . बाहेर जाताना उन्हा पासून बचाव करण्यासाठी, टोपी, रुमाल, हात पंजे , गॉगल वापरा , काळजी घ्याः सुनिल जी गबई - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - प्रत्येक नात्याला সীতু নক্কা नफा तोट्यात काही नाती अशी सुद्धा असतात की त्यांच्या एका शब्दानं सुद्धा आपल्या जीवनात आनंदाचा झरा वाहु शकतो सुनिल जी गवई प्रत्येक नात्याला সীতু নক্কা नफा तोट्यात काही नाती अशी सुद्धा असतात की त्यांच्या एका शब्दानं सुद्धा आपल्या जीवनात आनंदाचा झरा वाहु शकतो सुनिल जी गवई - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - सुप्रभात नमस्कार तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगावं, स्वार्थाच्या भिंती तोडून प्रेमाने नातं जपावं, मी आणि तू या शब्दांत अंतर फार वाढतं, आपलं म्हणताच मन मात्र अलगद जोडतं, वादांच्या ठिणग्यांना शांततेचं पाणी द्यावं, रूसव्याच्या ढगांना प्रेमाचं आभाळ द्यावं, निसटून क्षणभंगुर आहे आयुष्य, वेळ जाईल , मी आपलं हरवून जाईल, ப பபள அபள सोडून म्हणून तुझं माझं एकदा मनापासून हसावं, कधीतरी म्हणून जगावं... आपलं फक्त आपलं म्हणून जगावं॰ सुनिल जी गयई आजचा आपला दिवस आनंदात जावो. सुप्रभात नमस्कार तुझं माझं करण्यापेक्षा कधीतरी आपलं म्हणून जगावं, स्वार्थाच्या भिंती तोडून प्रेमाने नातं जपावं, मी आणि तू या शब्दांत अंतर फार वाढतं, आपलं म्हणताच मन मात्र अलगद जोडतं, वादांच्या ठिणग्यांना शांततेचं पाणी द्यावं, रूसव्याच्या ढगांना प्रेमाचं आभाळ द्यावं, निसटून क्षणभंगुर आहे आयुष्य, वेळ जाईल , मी आपलं हरवून जाईल, ப பபள அபள सोडून म्हणून तुझं माझं एकदा मनापासून हसावं, कधीतरी म्हणून जगावं... आपलं फक्त आपलं म्हणून जगावं॰ सुनिल जी गयई आजचा आपला दिवस आनंदात जावो. - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - कोणी कितीही ईमानदारीच्या गप्पा मारत असंल , तरीही गद्दार हे, नेहमीच आपल्या अगदी जवळचेच असतात सुनिल जी गवई कोणी कितीही ईमानदारीच्या गप्पा मारत असंल , तरीही गद्दार हे, नेहमीच आपल्या अगदी जवळचेच असतात सुनिल जी गवई - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - दुसऱ्यांसाठी करताना आपल्याला झेपेल तितकंच करायला हवं... कारण आपण स्वार्थ न ठेवता जीव तोडून देतो , कर्तव्य समजून पुढे उभे राहतो... आणि ज्यांच्यासाठी एवढं करतो , तेच शेवटी आपल्यालाच मूर्ख  समजतात. चांगुलपणा दाखवला की काहींना तो दुर्बलपणा वाटतो... सुनिल जी गबई बस्स! इथंच चूक होते. दुसऱ्यांसाठी करताना आपल्याला झेपेल तितकंच करायला हवं... कारण आपण स्वार्थ न ठेवता जीव तोडून देतो , कर्तव्य समजून पुढे उभे राहतो... आणि ज्यांच्यासाठी एवढं करतो , तेच शेवटी आपल्यालाच मूर्ख  समजतात. चांगुलपणा दाखवला की काहींना तो दुर्बलपणा वाटतो... सुनिल जी गबई बस्स! इथंच चूक होते. - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - आधाराचे शब्द एकमेकांशी कितीही भांडा,पण कधी बोलणं बंद करू नका , भांडण करून ही बोलत राहिल्याने प्रेम वाढत जातं , पण बोलणं थांबवल्याने मन दुरावत பாள்! थांबलेलं बोलणं कधीही सुरू करता येतं पण न बोलण्याने वाढलेलं अंतर कधीच कमी करता येत எ8! आज आहोत उद्याचं माहित नाही म्हणून आपल्या माणसांना परक करू नका. प्रेम करता येत नाही तर द्वेष ही करू नका॰ सुनिल जी गबई आधाराचे शब्द एकमेकांशी कितीही भांडा,पण कधी बोलणं बंद करू नका , भांडण करून ही बोलत राहिल्याने प्रेम वाढत जातं , पण बोलणं थांबवल्याने मन दुरावत பாள்! थांबलेलं बोलणं कधीही सुरू करता येतं पण न बोलण्याने वाढलेलं अंतर कधीच कमी करता येत எ8! आज आहोत उद्याचं माहित नाही म्हणून आपल्या माणसांना परक करू नका. प्रेम करता येत नाही तर द्वेष ही करू नका॰ सुनिल जी गबई - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - शुभ सकाळ शुभ शनिवार !! १४ मार्च B9iEucindociou: !! ४श्ीथनेशरायनमो नम३४४ असावेत पाय जमिनीवरती अंबर कवेतघेतांनाp हिसू असावे ओठींवरती , काळीज्काढन gdab मराठी चित्रपटसृष्टीतीललीकप्रिय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी , लिखकचसमीक्षक अभिनेते निर्माते IEuuiu] दनाकोडके यांच्या स्मृती दिनानिमित दोन्ही महानव्यक्तींच्या चरणी कोटी कीटीनमनच गणितालाचनवा आपला साथी सुनिल जी गबई निघून जाईल मनातली गणिताची भीती alufauud {ು  Gaa निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ शुभ शनिवार !! १४ मार्च B9iEucindociou: !! ४श्ीथनेशरायनमो नम३४४ असावेत पाय जमिनीवरती अंबर कवेतघेतांनाp हिसू असावे ओठींवरती , काळीज्काढन gdab मराठी चित्रपटसृष्टीतीललीकप्रिय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी , लिखकचसमीक्षक अभिनेते निर्माते IEuuiu] दनाकोडके यांच्या स्मृती दिनानिमित दोन्ही महानव्यक्तींच्या चरणी कोटी कीटीनमनच गणितालाचनवा आपला साथी सुनिल जी गबई निघून जाईल मनातली गणिताची भीती alufauud {ು  Gaa निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - यशस्वी होईपर्यत स्वतःची तुलना संघर्षासोबत करा इतरांशी नको सुनिल जी गबई यशस्वी होईपर्यत स्वतःची तुलना संघर्षासोबत करा इतरांशी नको सुनिल जी गबई - ShareChat
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - विश्वासघाताचं खऱ्या अर्थाने उत्तर शांतपणे दूर /00 जाणं विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब थांबवून विचारण्या पेक्षा, त्य़ा व्यक्तीशी बोलणं जीवनातून कायमचं दूर करणं त्याला आपल्या हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. जाब विचाराल, तर अशी व्यक्ती तुम्ही कारण शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतःला निर्दोष दाखवेल आणि पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात कधीच राहू नये. जर ती व्यक्ती नात्यातील असेल, तर तिला आपल्या सानिध्यातून दूर ಕ್ಕಾ महत्व न देणं हेच सर्वात योग्य ठरतं. कारण ज्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते, अशी माणसं त्यांच्या आयुष्यात कधीच सुधारत नाहीत. ते अगोदर विश्वासात घेतात आणि ননং समोरच्याला पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचा विश्वासघात करतातः शांतपणे दूर जाणं..नहीच् त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. सुनिल जी गनई विश्वासघाताचं खऱ्या अर्थाने उत्तर शांतपणे दूर /00 जाणं विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब थांबवून विचारण्या पेक्षा, त्य़ा व्यक्तीशी बोलणं जीवनातून कायमचं दूर करणं त्याला आपल्या हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. जाब विचाराल, तर अशी व्यक्ती तुम्ही कारण शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतःला निर्दोष दाखवेल आणि पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. म्हणून अशा लोकांच्या संपर्कात कधीच राहू नये. जर ती व्यक्ती नात्यातील असेल, तर तिला आपल्या सानिध्यातून दूर ಕ್ಕಾ महत्व न देणं हेच सर्वात योग्य ठरतं. कारण ज्यांना विश्वासघात करण्याची सवय लागलेली असते, अशी माणसं त्यांच्या आयुष्यात कधीच सुधारत नाहीत. ते अगोदर विश्वासात घेतात आणि ননং समोरच्याला पुन्हा पुन्हा त्याच प्रकारचा विश्वासघात करतातः शांतपणे दूर जाणं..नहीच् त्यांच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. सुनिल जी गनई - ShareChat