ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - भावना मनातल्या. कधी कधी आपण रागाच्या भरात बरंच काही बोलून ' पण त्या शब्दांमागे त्या जातो व्यक्तीबद्दल असलेली काळजी आणि ओढ फक्त आपल्यालाच ठाऊक असते. पण आजच्या जगात उलट होतंय.. लोक मनात राग धरून ठेवतात आणि तोंडावर प्रेमाचं नाटक करतात. ज्याप्रमाणे रागाला वाट मोकळी करून दिली की हलकं होतं , त्याप्रमाणे प्रेमही मोकळे पणाने मरन व्यक्त केले की , नात्यांतील गुंतागुंत कमी होत असते..!! सुनिल जी गबई भावना मनातल्या. कधी कधी आपण रागाच्या भरात बरंच काही बोलून ' पण त्या शब्दांमागे त्या जातो व्यक्तीबद्दल असलेली काळजी आणि ओढ फक्त आपल्यालाच ठाऊक असते. पण आजच्या जगात उलट होतंय.. लोक मनात राग धरून ठेवतात आणि तोंडावर प्रेमाचं नाटक करतात. ज्याप्रमाणे रागाला वाट मोकळी करून दिली की हलकं होतं , त्याप्रमाणे प्रेमही मोकळे पणाने मरन व्यक्त केले की , नात्यांतील गुंतागुंत कमी होत असते..!! सुनिल जी गबई - ShareChat