ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतातः आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे !! सुनिल जी गवई चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधीही विसरायची नसतातः आठवणी ह्या नेहमीच अविस्मरणीय असतात. काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो, तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच आयुष्याची गंमत आहे !! सुनिल जी गवई - ShareChat