ShareChat
click to see wallet page
search
🚩*या सत्ताविसाव्या श्लोकाचा अर्थ*:- 🚩 आपल्याला हेच शिकवतो की, छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजांनी उराशी बाळगलेला 'हिंदवी स्वराज्य' निर्मितीचा ध्यास आपणही अंगीकारला पाहिजे. शिवछत्रपतींनी आपली संपूर्ण हयात ज्या स्वराज्यासाठी वेचली आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी ज्या स्वधर्म रक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले, तोच महान आदर्श आपण नेहमी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. हा श्लोक आपल्याला प्रेरणा देतो की, आपणही देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी मनामध्ये तोच ध्यास ठेवून शिव-शंभूंच्याच वाटेवरून चालले पाहिजे. हाच विचार पुढे नेण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी 'धर्मवीर बलिदान मास' या व्रताचे मनापासून पालन करणे आवश्यक आहे. धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - ShareChat
00:52