ShareChat
click to see wallet page
search
*📗शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण📗* #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
ताजी बातमीं - बिनधास्त 11-01-01 TiuT-H5 T VTarl @ Sun 08/02 20/6 'मुलीचे माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची पहिली ओळख ; प्रशांत ठाकरे BREAKING NEWS मराट ೊ( शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धचे परीक्षण फेब्रुवारी , माझ्या भाची எகி आज सात आज लग्न सोहळा . डबडवत्या अपूर्वाचा  अश्रूंनी तिच्या बिदाई प्रसंगी प्रकर्षाने उणीव जाणवत होती ती माझे स्वर्गीय मेहुणे आदरणीय राबसाहेब यांची. आज सारं काही होतं फक्त ते नव्हते .. " दिल्या घरी सुखी रहा"  मुलीच्या लग्नाच्या वेळी निरोप देताना हे शब्द आईनवडिलांच्या ओठांवर येतात. ते शब्द ऐकताना हास्य असते, पण त्या हास्यामागे डोळ्यांत साठलेले पाणी असते. प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आणि उणीव.  शव्दात बांधू शकत नाही विवाह म्हणजे  केचळ घर बदलणं नसते तर त्ती आपल्या बालपणाच्या आठवणी , आईच्या पदराची सावली, वडिलांचा आधार, भावंडांचा लाड सगळे ٥٢؟ সনান ঘ{ एका नच्या जगात पाऊल टाकत असत्ते.  माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची मुलीचे  पहिली ओळख. तिथे तिने बोलायला  शिकलं, चालायला शिकलं, रडायला आणि हसायला शिकले पण लग्नानंतर सासर हेच तिचे नवे घर बनते नवी माणसं, नवे नाते नवे नियम , नवी जबाबदारी. अशा वेळी" दिल्या ೯ सुखी शुभेच्छा रहा"या वाक्यात केवळ आयुष्यभराची प्रार्थना दडलेली नसतात तर असते. " जिथे जाशील, तिथे तुझं आकाश उजळलेलं असू दे. " हीच भावना "दिल्या घरी रहा " या चार शब्दांत सामावलेली सुखी असते. भावनेचा किनारा लाभलेले असे क्षण खूप काही सांगून जातात. अशा क्षणांना शब्दबद्ध करण्यासाठी आज 'शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार सर्वेसर्वा समूहाचे  आदरणीय राहुल सरांनी व्यासपीठ दिल. शेवटी कवी मनच ते... कित्येकांनी या चार शब्दांना शब्दबद्ध करताना आपल्या आठवणी, विरह, अनुभव सारं काही पणाला लावलं... व सर्वच समूहात एकापेक्षा एक सुंदर रचनांची जुगलबंदी पहावयास मिळाली . तेव्हा तुम्हा सर्वाचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद...!! Vruu Bunnrrnutct HY De sluorrn बिनधास्त 11-01-01 TiuT-H5 T VTarl @ Sun 08/02 20/6 'मुलीचे माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची पहिली ओळख ; प्रशांत ठाकरे BREAKING NEWS मराट ೊ( शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धचे परीक्षण फेब्रुवारी , माझ्या भाची எகி आज सात आज लग्न सोहळा . डबडवत्या अपूर्वाचा  अश्रूंनी तिच्या बिदाई प्रसंगी प्रकर्षाने उणीव जाणवत होती ती माझे स्वर्गीय मेहुणे आदरणीय राबसाहेब यांची. आज सारं काही होतं फक्त ते नव्हते .. " दिल्या घरी सुखी रहा"  मुलीच्या लग्नाच्या वेळी निरोप देताना हे शब्द आईनवडिलांच्या ओठांवर येतात. ते शब्द ऐकताना हास्य असते, पण त्या हास्यामागे डोळ्यांत साठलेले पाणी असते. प्रत्येक क्षणी त्यांची आठवण आणि उणीव.  शव्दात बांधू शकत नाही विवाह म्हणजे  केचळ घर बदलणं नसते तर त्ती आपल्या बालपणाच्या आठवणी , आईच्या पदराची सावली, वडिलांचा आधार, भावंडांचा लाड सगळे ٥٢؟ সনান ঘ{ एका नच्या जगात पाऊल टाकत असत्ते.  माहेर म्हणजे तिच्या अस्तित्वाची मुलीचे  पहिली ओळख. तिथे तिने बोलायला  शिकलं, चालायला शिकलं, रडायला आणि हसायला शिकले पण लग्नानंतर सासर हेच तिचे नवे घर बनते नवी माणसं, नवे नाते नवे नियम , नवी जबाबदारी. अशा वेळी" दिल्या ೯ सुखी शुभेच्छा रहा"या वाक्यात केवळ आयुष्यभराची प्रार्थना दडलेली नसतात तर असते. " जिथे जाशील, तिथे तुझं आकाश उजळलेलं असू दे. " हीच भावना "दिल्या घरी रहा " या चार शब्दांत सामावलेली सुखी असते. भावनेचा किनारा लाभलेले असे क्षण खूप काही सांगून जातात. अशा क्षणांना शब्दबद्ध करण्यासाठी आज 'शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मराठीचे शिलेदार सर्वेसर्वा समूहाचे  आदरणीय राहुल सरांनी व्यासपीठ दिल. शेवटी कवी मनच ते... कित्येकांनी या चार शब्दांना शब्दबद्ध करताना आपल्या आठवणी, विरह, अनुभव सारं काही पणाला लावलं... व सर्वच समूहात एकापेक्षा एक सुंदर रचनांची जुगलबंदी पहावयास मिळाली . तेव्हा तुम्हा सर्वाचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा... धन्यवाद...!! Vruu Bunnrrnutct HY De sluorrn - ShareChat