मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
ShareChat
click to see wallet page
@rahul7385363088
rahul7385363088
मराठीचे शिलेदार (राहुल पाटील)
@rahul7385363088
"मराठीचा अभिमान" 'मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास'👌
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *☢️संकलन, सोमवारीय 'त्रिवेणी' काव्यस्पर्धा☢️* ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖ *❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना'*❇ ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗* *📘स्पर्धेचा विषय : यथावकाश📘* *🔸सोमवार : ११ / ०५ /२०२६*🔸 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *पाच प्रातिनिधिक कविता संग्रहात सहभाग घेण्याची अंतिम तारीख २०/०५/२०२६ असल्याने सर्व विजेत्यांनी सहभागी व्हावे* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* *अभ्यासासवे असावी जिद्द पक्की* *प्रयत्नांची करावी पराकाष्ठा* *यथावकाश मिळेलच यश नक्की* *श्री बळवंत शेषेराव डावकरे* *मुखेड जिल्हा नांदेड* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* बीज जपून मातीत पेरावे लागते अंकुर फुटण्यास वेळ द्यावा लागतो यथावकाशच मग वृक्ष फळांनी बहरतो *वृंदा(चित्रा)करमरकर* *सांगली जिल्हा सांगली* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* यथावकाश द्यावा ज्ञानार्जनाला नकोच घाई प्रस्तुतीकरणाला अर्थात शिखर गाठण्याला. *सौ.माधुरी हेमराज लांजेवार* *मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समुह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* कष्टाची वेल प्रयत्नांती बहरते धांदरटपणाला मागे सारत यथावकाश साधत आनंदाने लहरते *डॉ.सौ. मंजूषा साखरकर* *ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ *यथावकाश* वेळ ठरवते रहस्य सुखदुःखाचं यथावकाश यश सुखान बहरत आनंदान प्रफुल्लित होवून नाचत *सौ.कुसुम पाटील* *कसबा बावडा कोल्हापूर* *©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* वेळ नाही सध्या मला यथावकाश भेटेन तुला माफ कर ना मला. *प्रवीण हरकारे* *ता. नगर जि. अहिल्यानगर* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* ग्रिष्म तापाने अवनी रडु लागली मृगजळं जिथं तिथं भासु लागली यथावकाश वर्षेने अवनी हसु लागली *सौ.सुनिता लकीर आंबेकर* *दादरा आणि नगर हवेली* *©सदस्या मराठीचे शिलेदार समुह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ *यथावकाश* रोजचीच कामे असतात जीवनी खास यथावकाश करु म्हणता येत नाही त्यास नित्यनेम तोडला तर तुटतो ध्यास *सुनीता पाटील* *जिल्हा अहिल्यानगर* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🔰🔹🔰➿➿➿➿ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏* ➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार 'त्रिवेणी' काव्यसमूह* ➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖ #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी
➖➖➖➖➿💜➿➖➖➖➖ *🏅निकाल, सोमवारीय 'त्रिवेणी' काव्यस्पर्धा* ➖➖➖➖➿💜➿➖➖➖➖ *🦋मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'सोमवारीय त्रिवेणी काव्य' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट त्रिवेणीकारांचा निकाल*🦋 ➖➖➖➖➿💜➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💜➿➖➖➖➖ *🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈* ♾️♾️♾️♾️🔸📘🔸♾️♾️♾️♾️ *☢️निकाल सोमवार : ११ मे २०२६*☢️ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌹१) श्री बळवंत शेषेराव डावकरे* *मुखेड जिल्हा नांदेड* *🔥२) वृंदा(चित्रा)करमरकर* *सांगली जिल्हा सांगली* *🌹३) सौ.माधुरी हेमराज लांजेवार* *मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर* *🔥४) डॉ.सौ. मंजूषा साखरकर* *ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर* *🌹५) सौ.कुसुम पाटील* *कसबा बावडा कोल्हापूर* *🔥६) प्रवीण हरकारे* *ता. नगर जि. अहिल्यानगर* *🌹७) सौ.सुनिता लकीर आंबेकर* *दादरा आणि नगर हवेली* *🔥८) सुनीता पाटील* *जिल्हा अहिल्यानगर* ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 💐 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन /प्रशासक🙏🏻* *✒सविता पाटील ठाकरे* 9624312560 *© मराठीचे शिलेदार हायकू काव्य समूह* ➖➖➖➖🥀♈🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀♈🥀➖➖➖➖ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून
➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖ *🚦सोमवारीय 'त्रिवेणी काव्यस्पर्धा*🚦 ➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿ *✍️परीक्षणीय मनोगत* ➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿ *🎋“यथावकाश या शब्दातच संयमाचा अंतर्भाव”; वृंदा करमरकर* *🔹सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण* *🌹“यथावकाश” म्हणजे योग्य वेळ आल्यावर, क्रमाने किंवा नैसर्गिक गतीने घडणारी प्रक्रिया. प्रत्येक गोष्ट तात्काळ घडत नाही; काही गोष्टींना वेळ, संयम आणि सातत्य आवश्यक असते. जीवनातील अनेक घटना यथावकाश घडत असतात. रात्री नंतरच दिवस उगवतो. ओहोटी नंतर ठराविक कालावधीने सागराला भरती येते. शिशिराची पानगळ झाल्यावर, धरणीचा दाह झाल्यानंतरच वसंताचा बहार येतो. एका ऋतूनंतर दुसरा ऋतू ठराविक काळाने येतो. निसर्ग मानवाला संयम, सोशिकपणा शिकवतो.* *🔻मानवी जीवनातही यथावकाश या तत्त्वाचे महत्त्व फार मोठे आहे. शिक्षण घेतल्यानंतर अनुभव मिळतो, अनुभवातून प्रगल्भता येते आणि त्या नंतर यश प्राप्त होते. एका दिवसात कोणीही महान होत नाही. सततचा प्रयत्न, धैर्य आणि वेळ यांच्या साहाय्याने माणूस प्रगती करतो. विवाह ठरण्याचे उदाहरणही यथावकाश या संकल्पनेला समर्पक आहे. योग्य वेळ येईपर्यंत अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. स्वभाव, विचार, कुटुंब, पत्रिका परिस्थिती आणि परस्पर समजूत. घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात, यथावकाश घडणारे नाते अधिक दृढ आणि टिकाऊ ठरते.* *🔻समाजातील बदलसुद्धा एका क्षणात होत नाहीत. जुन्या विचारांना बदलण्यासाठी काळ जावा लागतो. सुधारणा, प्रगती आणि परिवर्तन यांना संयमाची जोड आवश्यक असते. म्हणूनच “यथावकाश” हा शब्द केवळ वेळेचा नाही, तर संयम, विश्वास आणि सातत्य यांचा संदेश देतो. आजच्या वेगवान युगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. कारण हा “इन्स्टंट” चा जमाना आहे. पण घाईमुळे अनेकदा चुकाही होतात. यथावकाश घडणाऱ्या गोष्टी अधिक स्थिर, सुंदर आणि परिणामकारक असतात. त्यामुळे जीवनात संयम ठेवून योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.* *📗काही वेळा चांगले शिक्षण घेतले असले, तरी नोकरी लगेच लागत नाही. त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागते. जर संयम नसेल तर कधीकधी नैराश्य आल्याची उदाहरणे असतात. पण धैर्य, आत्मविश्वास असेल तर योग्य वेळेस संधी चालत येते. शेवटी असे म्हणता येईल की, यथावकाश घडणाऱ्या प्रक्रियेतच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. योग्य वेळआल्यावरच फुल उमलते, फळ पिकते आणि माणसाचे स्वप्नही पूर्णत्वाला जाते. बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही. प्रथम बी मातीमध्ये शांतपणे रुजते. त्यानंतर छोटासा अंकुर बाहेर येतो, हळूहळू त्याचे रोप बनते. योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश व खत मिळाल्यावर ते रोप वाढू लागते. कालांतराने त्याला फुले येतात आणि पुढे फळधारणाही होते. ही संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात घडत नाही; ती सर्व यथावकाश म्हण जे योग्य वेळेनुसारच घडते.* *〽️निसर्ग आपल्याला संयमाचा मोठा धडा शिकवतो. शेतकरी बी पेरल्यानंतर दररोज मेहनत करतो. पण त्याला माहिती असते की, पीक योग्य ऋतू आणि वेळ आल्यावरच तयार होणार. जर त्याने घाई केली, तर अपेक्षित फळ मिळणार नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो.मानवी जीवनही याच नियमाने चालते. शिक्षण, अनुभव, नाती, यश किंवा स्वप्न सर्व गोष्टी हळूहळू विकसित होतात. जसे बीजापासून वृक्ष तयार होतो, तसेच माणूसही प्रयत्न, संयम आणि काळ यांच्या साहाय्याने घडत जातो. त्यामुळे “यथावकाश” हा शब्द केवळ वेळ दर्शवत नाही, तर जीवनातील नैसर्गिक वाढ, परिपक्वता आणि योग्य क्षणाची जाणीव करून देतो.* *💥आजच्या 'सोमवारीय काव्यत्रिवेणी' स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी 'यथावकाश' हा वैचारिक विषय दिला आहे. शिलेदारांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला. मला या काव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांची मनापासून आभारी आहे.* ➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖ *✍️सौ.वृंदा (चित्रा) करमरकर* *ता.सांगली,जि.सांगली* *मुख्य मार्गदर्शक /सहप्रशासक/परीक्षक* *©️मराठीचे शिलेदार समूह* https://pratilipi.app.link/SybbQiHl42b #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 ➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖
ताजी बातमीं - ShareChat
➖➖➖➖✍️⚜️✍️➖➖➖➖ *🚦सोमवारीय 'त्रिवेणी काव्यस्पर्धा*🚦 ➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿ *✍️परीक्षणीय मनोगत* ➿➿➿➿📚🖋️📚➿➿➿➿ *🎋“यथावकाश या शब्दातच संयमाचा अंतर्भाव”; वृंदा करमरकर* *🔹सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण* *🌹“यथावकाश” म्हणजे योग्य वेळ आल्यावर, क्रमाने किंवा नैसर्गिक गतीने घडणारी प्रक्रिया. प्रत्येक गोष्ट तात्काळ घडत नाही; काही गोष्टींना वेळ, संयम आणि सातत्य आवश्यक असते. जीवनातील अनेक घटना यथावकाश घडत असतात. रात्री नंतरच दिवस उगवतो. ओहोटी नंतर ठराविक कालावधीने सागराला भरती येते. शिशिराची पानगळ झाल्यावर, धरणीचा दाह झाल्यानंतरच वसंताचा बहार येतो. एका ऋतूनंतर दुसरा ऋतू ठराविक काळाने येतो. निसर्ग मानवाला संयम, सोशिकपणा शिकवतो.* *🔻मानवी जीवनातही यथावकाश या तत्त्वाचे महत्त्व फार मोठे आहे. शिक्षण घेतल्यानंतर अनुभव मिळतो, अनुभवातून प्रगल्भता येते आणि त्या नंतर यश प्राप्त होते. एका दिवसात कोणीही महान होत नाही. सततचा प्रयत्न, धैर्य आणि वेळ यांच्या साहाय्याने माणूस प्रगती करतो. विवाह ठरण्याचे उदाहरणही यथावकाश या संकल्पनेला समर्पक आहे. योग्य वेळ येईपर्यंत अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. स्वभाव, विचार, कुटुंब, पत्रिका परिस्थिती आणि परस्पर समजूत. घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात, यथावकाश घडणारे नाते अधिक दृढ आणि टिकाऊ ठरते.* *🔻समाजातील बदलसुद्धा एका क्षणात होत नाहीत. जुन्या विचारांना बदलण्यासाठी काळ जावा लागतो. सुधारणा, प्रगती आणि परिवर्तन यांना संयमाची जोड आवश्यक असते. म्हणूनच “यथावकाश” हा शब्द केवळ वेळेचा नाही, तर संयम, विश्वास आणि सातत्य यांचा संदेश देतो. आजच्या वेगवान युगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते. कारण हा “इन्स्टंट” चा जमाना आहे. पण घाईमुळे अनेकदा चुकाही होतात. यथावकाश घडणाऱ्या गोष्टी अधिक स्थिर, सुंदर आणि परिणामकारक असतात. त्यामुळे जीवनात संयम ठेवून योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.* *📗काही वेळा चांगले शिक्षण घेतले असले, तरी नोकरी लगेच लागत नाही. त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागते. जर संयम नसेल तर कधीकधी नैराश्य आल्याची उदाहरणे असतात. पण धैर्य, आत्मविश्वास असेल तर योग्य वेळेस संधी चालत येते. शेवटी असे म्हणता येईल की, यथावकाश घडणाऱ्या प्रक्रियेतच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे. योग्य वेळआल्यावरच फुल उमलते, फळ पिकते आणि माणसाचे स्वप्नही पूर्णत्वाला जाते. बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही. प्रथम बी मातीमध्ये शांतपणे रुजते. त्यानंतर छोटासा अंकुर बाहेर येतो, हळूहळू त्याचे रोप बनते. योग्य प्रमाणात पाणी, सूर्यप्रकाश व खत मिळाल्यावर ते रोप वाढू लागते. कालांतराने त्याला फुले येतात आणि पुढे फळधारणाही होते. ही संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात घडत नाही; ती सर्व यथावकाश म्हण जे योग्य वेळेनुसारच घडते.* *〽️निसर्ग आपल्याला संयमाचा मोठा धडा शिकवतो. शेतकरी बी पेरल्यानंतर दररोज मेहनत करतो. पण त्याला माहिती असते की, पीक योग्य ऋतू आणि वेळ आल्यावरच तयार होणार. जर त्याने घाई केली, तर अपेक्षित फळ मिळणार नाही. म्हणूनच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो.मानवी जीवनही याच नियमाने चालते. शिक्षण, अनुभव, नाती, यश किंवा स्वप्न सर्व गोष्टी हळूहळू विकसित होतात. जसे बीजापासून वृक्ष तयार होतो, तसेच माणूसही प्रयत्न, संयम आणि काळ यांच्या साहाय्याने घडत जातो. त्यामुळे “यथावकाश” हा शब्द केवळ वेळ दर्शवत नाही, तर जीवनातील नैसर्गिक वाढ, परिपक्वता आणि योग्य क्षणाची जाणीव करून देतो.* *💥आजच्या 'सोमवारीय काव्यत्रिवेणी' स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी 'यथावकाश' हा वैचारिक विषय दिला आहे. शिलेदारांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला. मला या काव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांची मनापासून आभारी आहे.* ➖➖➖➖✍️📘✍️➖➖➖➖ *✍️सौ.वृंदा (चित्रा) करमरकर* *ता.सांगली,जि.सांगली* *मुख्य मार्गदर्शक /सहप्रशासक/परीक्षक* *©️मराठीचे शिलेदार समूह* https://pratilipi.app.link/SybbQiHl42b #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 ➖➖➖➖✍️📕✍️➖➖➖➖
♾️♾️♾️♾️🔹✍️🔹♾️♾️♾️♾️ *📗५ विश्वविक्रमी प्रातिनिधिक कविता संग्रहासाठी कविता २० मे पर्यंत पाठवा📗* ♾️♾️♾️♾️🔹✍️🔹♾️♾️♾️♾️ *📗मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्थेतर्फे विश्वविक्रमी पाच कविता संग्रह निर्मितीसाठी आपण सर्वांनी 'शीर्षक' सुचवून आम्हास उपकृत केल्याबद्दल आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार.* *🔰पाच प्रातिनिधिक कविता संग्रहासाठी विषय खालीलप्रमाणे:* १) महाराष्ट्र माझा २) आम्ही काव्यसारथी ३) काव्यमंजिरी ४) विद्रोही वादळ ५) देव्हारा (बालकाव्यसंग्रह) *🙏उपरोक्त सर्व संग्रहासाठी कवी, कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आम्हास वाटते.* *〽️परंतु आपण कुणासही जबरदस्तीने सहभागी करू इच्छित नसल्याने दिनांक २० /मे / २०२६ पर्यंत इच्छुक सभासदांनी वरील विषयावरील ५ कविता तयार करून मुख्य संपादक "राहुल पाटील" यांना 7385363088 यावर पाठवावे. सोबत पाच कविता संग्रहासाठी अत्यल्प शुल्क रू ६५० रू आकारण्यात येत असून कवितेसोबत शुल्क संस्थेच्या फोन पे, गूगल पे वर (9834739798) पाठवावे.* *💥सभासद नसलेल्या सदस्यांनी किमान वार्षिक सभासद नोंदणी शुल्क भरूनच वरील पूर्तता करावी* ♾️♾️♾️♾️🔻🔹🔻♾️♾️♾️♾️ *मुख्य संपादक/ संस्थापक* *मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर* https://chat.whatsapp.com/Cwj59G4RnVyCjhdHOgtKZj?mode=gi_t #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं ♾️♾️♾️♾️🔻🔹🔻♾️♾️♾️♾️
🌹🎄🌹🌲🌹🌲🌹🌲🌹🌲 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔴 सहज सोपा अभ्यास🔴* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📘सामान्य ज्ञान📘* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात 'पंडितराव' यांचे काम काय होते? *उत्तर - धार्मिक व्यवहार पाहणे* 2) 'प्रार्थना समाजा'ची स्थापना मुंबईत कोणी केली? *उत्तर - आत्माराम पांडुरंग तर्खडकर* 3) 'शारदा कायदा' हा कायदा कशाशी संबंधित आहे ? *उत्तर: बालविवाह* 4) सातारा प्रतिसरकारच्या सशस्त्र दलाचे (armed wing) नाव काय होते? *उत्तर - तुफान सेना* 5) पहिल्या जागतिक महायुद्धाचा कालावधी कोणता ? *उत्तर - 1914 ते 1918* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/ #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आजची ताजी बातमी - ShareChat
Facebook
🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌾 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *♻संस्कारमाला♻* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *⚜आठवणीतील बोधकथा⚜* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🎀 प्रामाणिक मुलगा 🎀* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्‍याच्‍याशेजारी सफरचंदे असूनही तो त्‍यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्‍कार केला, शेजा-याने त्‍याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्‍ले नाहीस'' मुलगा म्‍हणाला,'' इथेच कोणीच नव्‍हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्‍हते पण कोणी पाहत नव्‍हते पण मी स्‍वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्‍वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्‍याच्‍या या बोलण्‍याचा आनंद वाटला. त्‍याने त्‍याला शाबासकी दिली व म्‍हणाला,'' आपण करतो ते आपला आत्‍मा पाहात असतो, आपण आपल्‍याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्‍वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्‍यास जग सुखी होईल.'' *🔻तात्‍पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्‍यास मुले भविष्‍यात योग्‍य वर्तन करतील. वाईट गुण घेण्‍यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्‍यास खूप काळ जावा लागतो.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍श्री राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी मराठीचे-शिलेदार-585257238244686/ 🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌾
✍🏽 माझ्या लेखणीतून - ShareChat
Facebook
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🟢दिनविशेष🟢* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *दिनांक : १२/५/२०२६* *🌹विशेष दिवस: जागतिक परिचारिका दिन* १३६४: पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात झाली. १५५१: अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात झाली. १६६६: आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट झाली. १७९७: नेपोलिअनने व्हेनिस जिंकले. १९०९: सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली. १९४१: बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक 23 सादर केले. १९५२: प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरु झाले. *🎂जयंती :* १८२०: परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिगेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९१०) १८९५: भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९८६) १८९९: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ एप्रिल २००२) १९०५: कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९८३) १९०७: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९९३) १९०७: हॉलिवूड अभिनेत्री कॅथरिन हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २००३) *🌹पुण्यतिथी :* १९७०: नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार नोली सॅच यांचे निधन. (जन्मः १० डिसेंबर १८९१) २०१०: लेखिका तारा वनारसे (रिचर्डस) यांचे निधन. २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक सरत पुजारी यांचे निधन. (जन्मः ८ ऑगस्ट १९३४) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🙏संकलन/प्रशासक🙏* *✍सौ.पल्लवी पाटील* ९८३४७३९७९८ *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://www.facebook.com/ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं #✍🏽 माझ्या लेखणीतून मराठीचे-शिलेदार-585257238244686/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
Facebook
काव्यत्रिवेणी परीक्षण #आजची ताजी बातमी #✍🏽 माझ्या लेखणीतून #ताजी बातमीं #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
आजची ताजी बातमी - बिनधास्त राजकारणाचा स्वच्छ आरसा न्यूज 2 संपादक : राहुल पाटील Tue , 12/05/2026 यथावकाश या शब्दातच संयमाचा अंतर्भाव ; वृंदा करमरकर BREAKING NEWS सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे काव्यपरीक्षण * यथावकाश म्हणजे योग्य वेळ आल्यावर , क्रमाने किंवा नैसर्गिक गतीने घडणारी प्रक्रिया . प्रत्येक गोष्ट तात्काळ घडत नाही ; काही गोष्टींना वेळ , संयम आणि सातत्य आवश्यक असते . जीवनातील अनेक घटना यथावकाश घडत असतात . रात्री नंतरच दिवस उगवतो . ओहोटी नंतर ठराविक कालावधीने सागराला भरती येते . शिशिराची पानगळ झाल्यावर , धरणीचा दाह झाल्यानंतरच वसंताचा बहार येतो . एका ऋतूनंतर दुसरा ऋतू ठराविक काळाने येतो . निसर्ग मानवाला संयम , सोशिकपणा शिकवतो . ★ मानवी जीवनातही यथावकाश या तत्त्वाचे महत्त्व फार मोठे आहे . शिक्षण घेतल्यानंतर अनुभव मिळतो , अनुभवातून प्रगल्भता येते आणि त्या नंतर यश प्राप्त होते . एका दिवसात कोणीही महान होत नाही . सततचा प्रयत्न , धैर्य आणि वेळ यांच्या साहाय्याने माणूस प्रगती करतो . विवाह ठरण्याचे उदाहरणही यथावकाश या संकल्पनेला समर्पक आहे . योग्य वेळ येईपर्यंत अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात . स्वभाव , विचार , कुटुंब , पत्रिका परिस्थिती आणि परस्पर समजूत . घाईघाईने घेतलेले निर्णय अनेकदा अडचणी निर्माण करतात , यथावकाश घडणारे नाते अधिक दृढ आणि टिकाऊ ठरते . * समाजातील बदलसुद्धा एका क्षणात होत नाहीत . जुन्या विचारांना बदलण्यासाठी काळ जावा लागतो . सुधारणा , प्रगती आणि परिवर्तन यांना संयमाची जोड आवश्यक असते . म्हणूनच यथावकाश हा शब्द केवळ वेळेचा नाही , तर संयम , विश्वास आणि सातत्य यांचा संदेश देतो . आजच्या वेगवान युगात प्रत्येकाला सर्व काही लगेच हवे असते . कारण हा इन्स्टंट चा जमाना आहे . पण घाईमुळे अनेकदा चुकाही होतात . यथावकाश घडणाऱ्या गोष्टी अधिक स्थिर , सुंदर आणि परिणामकारक असतात . त्यामुळे जीवनात संयम ठेवून योग्य वेळेची प्रतीक्षा करणे आवश्यक आहे . काही वेळा चांगले शिक्षण घेतले असले , तरी नोकरी लगेच लागत नाही . त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागते . जर संयम नसेल तर कधीकधी नैराश्य आल्याची उदाहरणे असतात . पण धैर्य , आत्मविश्वास असेल तर योग्य वेळेस संधी चालत येते . शेवटी असे म्हणता येईल की , यथावकाश घडणाऱ्या प्रक्रियेतच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले आहे . योग्य वेळ आल्यावरच फुल उमलते , फळ पिकते आणि माणसाचे स्वप्नही पूर्णत्वाला जाते . बी पेरल्यावर लगेच झाड तयार होत नाही . प्रथम बी मातीमध्ये शांतपणे रुजते . त्यानंतर छोटासा अंकुर बाहेर येतो , हळूहळू त्याचे रोप बनते . योग्य प्रमाणात पाणी , सूर्यप्रकाश व | खत मिळाल्यावर ते रोप वाढू लागते . कालांतराने त्याला फुले येतात आणि पुढे फळधारणाही होते . ही संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात घडत नाही ; ती सर्व यथावकाश म्हण जे योग्य वेळेनुसारच घडते . * निसर्ग आपल्याला संयमाचा मोठा धडा शिकवतो . शेतकरी बी पेरल्यानंतर दररोज मेहनत करतो . पण त्याला माहिती असते की , पीक योग्य ऋतू आणि वेळ आल्यावरच तयार होणार , जर त्याने घाई केली , तर अपेक्षित फळ मिळणार नाही . म्हणूनच प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो . मानवी जीवनही याच नियमाने चालते . शिक्षण , अनुभव , नाती , यश किंवा स्वप्न सर्व गोष्टी हळूहळू विकसित होतात . जसे बीजापासून वृक्ष तयार होतो , तसेच माणूसही प्रयत्न , संयम आणि काळ यांच्या साहाय्याने घडत जातो . त्यामुळे यथावकाश हा शब्द केवळ वेळ दर्शवत नाही , तर जीवनातील नैसर्गिक वाढ , परिपक्वता आणि योग्य क्षणाची जाणीव करून देतो . आजच्या ' सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ' यथावकाश ' हा वैचारिक विषय दिला आहे . शिलेदारांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिला . मला या काव्य स्पर्धेचे परीक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मी राहुल सरांची मनापासून आभारी आहे . News Banner Maker RHR Developers - ShareChat
'मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर "साप्ताहिक साहित्यगंध" अंक क्र २१८ : साठी संपर्क #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं मुख्य संपादक: राहुल पाटील 7385363088
✍🏽 माझ्या लेखणीतून - मराठीचे शिलेदार शिलेदार संस्था नागपूर बहुउद्देशीय 4 द्वारा प्रकाशित ७० पराठीचे c() ল दा பபI मराठी भाषा सक्षमीकरण करण्यासाठी शि Hrd ஈி काम करणारं हब्कांचं व्यासपीठ म्हणजे সামা  सढमीकरण  2lf ulu मराठीचे शिलेदार सहित्यगृंध साप्ताहिक विवेक हरवलेली श्रद्धा अंधश्रद्ा आणि  बुवाबाजी : मानवी मनाच्या कॅनव्हासवर उमटलेला `एक हसरा अविष्कार ' संस्कृती विचारांचा सुगंधित 1೯ನ संगम ಞO೦ rools कहिता 0 विशेष कथा विचार समाजजागृती संस्कृती संपादकीय साहित्य मुलाखती लेख लेख नवोदित लेखकांना व्यासपीठ @೨೦೦ लेखनाला faR নামনালা সীমামন चालना समाजजागृती आणि लोकहित वाचनाला ஏ4[ प्रोत्साहन मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन विचार जागवा संस्कृतीचा अभिमान संस्कृती मराठी वाचा वाचक आणि लेखक यांच्यातील पूल राष्ट्र घडवा 030 अधिक माहितीसाठी संपर्क #1. 7385363088, 9834739798 লস্তরক ব্রনা विचार जागवा मराठी वाचा वाचक बना राष्ट्र घडवा मराठीचे शिलेदार शिलेदार संस्था नागपूर बहुउद्देशीय 4 द्वारा प्रकाशित ७० पराठीचे c() ল दा பபI मराठी भाषा सक्षमीकरण करण्यासाठी शि Hrd ஈி काम करणारं हब्कांचं व्यासपीठ म्हणजे সামা  सढमीकरण  2lf ulu मराठीचे शिलेदार सहित्यगृंध साप्ताहिक विवेक हरवलेली श्रद्धा अंधश्रद्ा आणि  बुवाबाजी : मानवी मनाच्या कॅनव्हासवर उमटलेला `एक हसरा अविष्कार ' संस्कृती विचारांचा सुगंधित 1೯ನ संगम ಞO೦ rools कहिता 0 विशेष कथा विचार समाजजागृती संस्कृती संपादकीय साहित्य मुलाखती लेख लेख नवोदित लेखकांना व्यासपीठ @೨೦೦ लेखनाला faR নামনালা সীমামন चालना समाजजागृती आणि लोकहित वाचनाला ஏ4[ प्रोत्साहन मराठी भाषेचा गौरव आणि संवर्धन विचार जागवा संस्कृतीचा अभिमान संस्कृती मराठी वाचा वाचक आणि लेखक यांच्यातील पूल राष्ट्र घडवा 030 अधिक माहितीसाठी संपर्क #1. 7385363088, 9834739798 লস্তরক ব্রনা विचार जागवा मराठी वाचा वाचक बना राष्ट्र घडवा - ShareChat
'मराठीचे शिलेदार प्रकाशन संस्था, नागपूर "साप्ताहिक साहित्यगंध" अंक क्र २१७ : पान क्र ५ #ताजी बातमीं #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी मुख्य संपादक: राहुल पाटील 7385363088
ताजी बातमीं - ShareChat