Ghanshyam Shriwas
1K views • 4 months ago
चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महाड येथे दलितांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी हा लढा उभारण्यात आला होता..हा लढा केवळ पाणी मिळवण्यासाठी नव्हता, तर तो मानवी हक्क आणि सामाजिक समतेसाठी केलेला एक मोठा लढा होता..!
( 99 वर्षे पूर्ण झाले ) #🌐 राष्ट्रीय अपडेट #❤️सैड व्हाट्सएप स्टेटस #महाड चवदार तळे सत्याग्रह
18 likes
28 shares