ShareChat
click to see wallet page
search
*सोनबा येलवेची गोष्ट हा प्रसंग तुम्हाला माहीत आहे का.? पाण्याचा संघर्ष खूप जुना आहे..💙🥺* एके दिवशी दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गाडी पनवेलहून भरधाव वेगाने जात होती. *बाबासाहेबांना खूप तहान लागली होती म्हणून ड्रायव्हरने गाडी हॉटेलसमोर थांबवली. बाबासाहेबांसोबत असलेले त्यांचे सहकारी गडकरी 'बॅरिस्टर आंबेडकरांना पाणी हवे!' असे ओरडत पाणी आणायला गेले. हॉटेल मालकाने स्पष्ट नकार दिला. हॉटेल मालक म्हणाला, महार बॅरिस्टरला अजिबात पाणी मिळणार नाही..* *हे शब्द सोनबा येलोवे या लाकूडतोड्याने ऐकले. त्याने धावत घरी जाऊन स्वच्छ पाण्याने भांडे भरले आणि आणले, पण इतक्यात बाबासाहेबांची गाडी खूप वेगाने निघून गेली. या मागनि बाबासाहेब पुन्हा आले तर त्यांना पुन्हा तहानलेल्या अवस्थेत परत जावे लागणार नाही, म्हणून आयुष्यभर पाण्याचा घागर घेऊन वाट पाहिली आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत - ShareChat
01:30