३ एप्रिल १६८०… तो दिवस फक्त इतिहासात नाही, तर प्रत्येक मराठी मनात कोरलेला आहे… ज्या हातांनी स्वराज्य घडवलं, ज्या धैर्याने मुघलांना थरारलं, ज्या बुद्धीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं… तेच हात आज शांत झाले… रायगडावर आजही तो क्षण जिवंत आहे, जिथे प्रत्येक दगड रडतो, प्रत्येक वारा “राजे…” असं हाक मारतो… महाराज गेले नाहीत, ते प्रत्येक मराठी रक्तात जिवंत आहेत, प्रत्येक स्वाभिमानात, प्रत्येक लढ्यात… छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त नाव नाही, तो एक विचार आहे… एक ज्वाला आहे… जी कधीच विझणार नाही… राजे, तुमची उणीव आजही जाणवते… पण तुमचा अभिमान आम्हाला जगायला शिकवतो… #छत्रपती_शिवाजी_महाराजांना_विनम्र_अभिवादन श्री शिव सिद्धेश्वर जनसेवा प्रतिष्ठान #श्री शिव सिध्देश्वर जनसेवा प्रतिष्ठान
12 shares

More like this