D.P
4K views 5 months ago
जीवन फक्त वैराग्याने चालत नाही, आणि फक्त आसक्तीनेही टिकत नाही… शिव म्हणजे चेतना, पार्वती म्हणजे ऊर्जा… चेतना उर्जेशिवाय निष्क्रिय, ऊर्जा चेतनेशिवाय दिशाहीन… ऊर्जा असेल पण विवेक नसेल तर ती विनाशक ठरते आणि विवेक असेल पण कृती नसेल तर तो निष्प्रभ राहतो… म्हणून शिव–पार्वतीचा मिलाप हा दोन विरुद्ध शक्तींचा मिलाप.. म्हणजेच सृष्टीच्या संतुलनाचा स्वीकार आहे, त्याच स्वीकाराचा उत्सव आपण महाशिवरात्री म्हणून करतो… सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा…🙌🏻 #OmNamahShivaya ☘️ #maha shivratri
33 likes
49 shares

More like this