ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - साठलेले शब्द... Ta कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दांपेक्षा जास्त खोल असतातः आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं थोडं मजबूत होतो, பஈச कधी कधी मन थकून जातं. . आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं सुनिल जी गवई साठलेले शब्द... Ta कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दांपेक्षा जास्त खोल असतातः आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं थोडं मजबूत होतो, பஈச कधी कधी मन थकून जातं. . आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं सुनिल जी गवई - ShareChat