ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - विचार प्रवाह एकदा का माणसांची सहनशक्ती संपली की ,तो भांडत नाही ,तक्रारही करत नाही अपेक्षाही ठेवत नाही ,आणि समजावूनही सांगत नाही.. फक्त शांत होतो ,स्वतःला बदलतो ,आणि तो बदल ,ती शांतताच सगळ्यात जास्त घातक असते ,बोलकी असते..!! जी गवई सुनिल वेध शब्दांचे विचार प्रवाह एकदा का माणसांची सहनशक्ती संपली की ,तो भांडत नाही ,तक्रारही करत नाही अपेक्षाही ठेवत नाही ,आणि समजावूनही सांगत नाही.. फक्त शांत होतो ,स्वतःला बदलतो ,आणि तो बदल ,ती शांतताच सगळ्यात जास्त घातक असते ,बोलकी असते..!! जी गवई सुनिल वेध शब्दांचे - ShareChat