ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून
✍🏽 माझ्या लेखणीतून - जोपर्यंत देवाण घेवाण चालू असते तोपर्यत येण जाणं चालू असते जोपर्यत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत जेव्हा समोरून प्रतिसाद मिळत असतो पण देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूसकी सुद्धा संपत असते कुणासाठी कधीच महत्त्वाचे  आपण नसतो . महत्त्वाची असते ती त्या समोरच्या  व्यक्तीची आपल्या कडून असणारी गरज  गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच गरज संपली की नातं संपल . प्रत्येक असतो  गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात कधीकधी एकटं  एक गोए लक्षात ठेवा  శహ दिवस चांगल तुमचे जगायला पण शिका जर असतील तर आमंत्रण नसताना सुद्घा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत जोपर्यंत देवाण घेवाण चालू असते तोपर्यत येण जाणं चालू असते जोपर्यत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत जेव्हा समोरून प्रतिसाद मिळत असतो पण देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूसकी सुद्धा संपत असते कुणासाठी कधीच महत्त्वाचे  आपण नसतो . महत्त्वाची असते ती त्या समोरच्या  व्यक्तीची आपल्या कडून असणारी गरज  गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच गरज संपली की नातं संपल . प्रत्येक असतो  गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात कधीकधी एकटं  एक गोए लक्षात ठेवा  శహ दिवस चांगल तुमचे जगायला पण शिका जर असतील तर आमंत्रण नसताना सुद्घा गाव गोळा होतो पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत - ShareChat