ShareChat
click to see wallet page
search
*📗सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण* #ताजी बातमीं #आजची ताजी बातमी #✍मराठी साहित्य #✍🏽 माझ्या लेखणीतून #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
ताजी बातमीं - बिनधार्त न्यज - - గాా]గా संपादकःयनल पाटील ஐ Tue 03/02/2026 भावनेची जपणूक करतांना ' गहिवरले क्षणही : वृंदा करमरकर BREAKNG NEWS सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेले आहे.जीवन आणि मृत्यू यामध्ये एका अंतर असते. जीवन व मृत्यू आपल्या श्वासाचे हातात नाही , तर ती गोष्ट जगन्नियंत्याच्या हाती आहे.आपल्या हाती फक्त 311೯ जिगणे जीवनात काही क्षण असे येतात की मन  गहिवरते.हे गहि वरले क्षण  नकळत आनंदाचेही असू शकतात आणि दुःखाचेही. अशा क्षणांमध्ये शब्द अपुरे पडतात आणि डोळ्यांतून भावना ओघळू लागतात. जीवनातील हे क्षण आपल्याला अधिक संवेदनशील बनवतात. शेजारचे देशमुख कटुंब. नुकताच आमच्या त्यांचा मुलगा आकाशचे लग्न आमचे झाले संबंध घरच्या सारखेच आहेत़. लग्नप्रसंगी वहिनींच्या डोळ्यांत पाणी आले. तो देशमुख आनंदाचा गहिवर होता. आकाश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाला এখ্খা  दिवस होतात तोच त्याला सीमेवर जावे लागले . नववधू इथेच होती. त्यावेळी आम्ही गेलो होतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी पण देशमुख वहिनींनी त्याचे औक्षण केले. तो जाऊन आठवडा होताच बातमी आली शत्रूने केलेल्या गोळीबारात आकाशला वीरमरण देशमुख " 311ன. कुटुंबावर तर आभाळ कोसळलेच. आम्ही ही हतबलपणे रडत होतो. असे वाटत होते, 'क्षणही गहिवरले होते आकाशला अग्नी देताना. जीवन हा आसू आणि हासू यांचा खेळ आहे.आईने पहिल्यांदा बाळाला कुशीत घेतलेला क्षण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर यश मिळाल्यावर डोळ्यांत आलेले आनंदाश्रू, किंवा दूर गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण हे सर्व गहिवरले क्षणच असतात. कधी एखादे गाणे किंवा प्रसंग अचानक मनाला स्पर्श करून जातो आणि हृदय भरून येते. अशावेळी मन शांत होते पण भावनांनी मनात गर्दी केलेली असते. हेच गहिवरले क्षण आपल्याला नात्यांची जाणीव करून देतात. आपल्याला कोण प्रिय आहे, काय महत्त्वाचे आहे. हे अशाच क्षणांत उमगते. दुःखाच्या वेळी आलेले अश्रू मन हलके करतात , तर आनंदाचे अश्रू समाधान देतात. जीवनाच्या धावपळी त हे क्षण थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात. म्हणूनच गहिवरले क्षण आपल्याला भावना जपायला , नाती घट्ट करायला आणि जीवन अथिक अर्थपूर्ण रीतीने जगायला शिकवतातः त्रिवेणी स्पर्धेसाठी आजच्या काव्य आदरणीय राहुल सरांनी दिलेला ' गहिवरले क्षणही' हा विषय भावनाशील आहे॰ शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. राहुलसरांनी मला परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. HRDevelduarE ٤٢٨ ٤ ٦ ٥ ٦ ٨ ٤ ٣٢ ٥ ٤٤ बिनधार्त न्यज - - గాా]గా संपादकःयनल पाटील ஐ Tue 03/02/2026 भावनेची जपणूक करतांना ' गहिवरले क्षणही : वृंदा करमरकर BREAKNG NEWS सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण मानवी जीवन हे सुखदुःखाने भरलेले आहे.जीवन आणि मृत्यू यामध्ये एका अंतर असते. जीवन व मृत्यू आपल्या श्वासाचे हातात नाही , तर ती गोष्ट जगन्नियंत्याच्या हाती आहे.आपल्या हाती फक्त 311೯ जिगणे जीवनात काही क्षण असे येतात की मन  गहिवरते.हे गहि वरले क्षण  नकळत आनंदाचेही असू शकतात आणि दुःखाचेही. अशा क्षणांमध्ये शब्द अपुरे पडतात आणि डोळ्यांतून भावना ओघळू लागतात. जीवनातील हे क्षण आपल्याला अधिक संवेदनशील बनवतात. शेजारचे देशमुख कटुंब. नुकताच आमच्या त्यांचा मुलगा आकाशचे लग्न आमचे झाले संबंध घरच्या सारखेच आहेत़. लग्नप्रसंगी वहिनींच्या डोळ्यांत पाणी आले. तो देशमुख आनंदाचा गहिवर होता. आकाश त्यांचा एकुलता एक मुलगा होता. लग्नाला এখ্খা  दिवस होतात तोच त्याला सीमेवर जावे लागले . नववधू इथेच होती. त्यावेळी आम्ही गेलो होतो. अश्रूभरल्या डोळ्यांनी पण देशमुख वहिनींनी त्याचे औक्षण केले. तो जाऊन आठवडा होताच बातमी आली शत्रूने केलेल्या गोळीबारात आकाशला वीरमरण देशमुख " 311ன. कुटुंबावर तर आभाळ कोसळलेच. आम्ही ही हतबलपणे रडत होतो. असे वाटत होते, 'क्षणही गहिवरले होते आकाशला अग्नी देताना. जीवन हा आसू आणि हासू यांचा खेळ आहे.आईने पहिल्यांदा बाळाला कुशीत घेतलेला क्षण अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर यश मिळाल्यावर डोळ्यांत आलेले आनंदाश्रू, किंवा दूर गेलेल्या प्रिय व्यक्तीची आठवण हे सर्व गहिवरले क्षणच असतात. कधी एखादे गाणे किंवा प्रसंग अचानक मनाला स्पर्श करून जातो आणि हृदय भरून येते. अशावेळी मन शांत होते पण भावनांनी मनात गर्दी केलेली असते. हेच गहिवरले क्षण आपल्याला नात्यांची जाणीव करून देतात. आपल्याला कोण प्रिय आहे, काय महत्त्वाचे आहे. हे अशाच क्षणांत उमगते. दुःखाच्या वेळी आलेले अश्रू मन हलके करतात , तर आनंदाचे अश्रू समाधान देतात. जीवनाच्या धावपळी त हे क्षण थांबून स्वतःकडे पाहायला शिकवतात. म्हणूनच गहिवरले क्षण आपल्याला भावना जपायला , नाती घट्ट करायला आणि जीवन अथिक अर्थपूर्ण रीतीने जगायला शिकवतातः त्रिवेणी स्पर्धेसाठी आजच्या काव्य आदरणीय राहुल सरांनी दिलेला ' गहिवरले क्षणही' हा विषय भावनाशील आहे॰ शिलेदारांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. राहुलसरांनी मला परीक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. HRDevelduarE ٤٢٨ ٤ ٦ ٥ ٦ ٨ ٤ ٣٢ ٥ ٤٤ - ShareChat