ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - गेरसमज 100 गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण, काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. . ! म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला तर, नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. ! सुनिल जी गवई गेरसमज 100 गैरसमजुतीचा फक्त एकच क्षण खूप धोकादायक ठरू शकतो कारण, काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या शंभर सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. . ! म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा आणि मानाचा विचार केला तर, नात्यात आणि मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही.. ! सुनिल जी गवई - ShareChat