ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - आयुष्यात सगळं ठिक होईपर्यंत.. आयुष्यात सगळं ठिक होईपर्यंत खरंतर खूप काही संपलेलं असतं...! ! तोवर कितीतरी नाती तुटून गेलेली [9T೯' डळमळून गेलेला असतात असतो , आणि मनातली शांतता कायमची निघून  गेलेली असते. माणूस बाहेरून हसतो , बोलतो, सगळं नॉर्मल दिसतं, पूर्वर्वीसारखा राहत नाही. पण आतून तो 'ठिक होणं म्हणजे हरवलेलं परत मिळणं नसतं, तर त्या हरवण्याची सवय होणं असतं... जखमांवर पट्ट्या बांधल्या जातात, पण ओरखडे आयुष्यभर राहतात. काही गोष्टी विसरणं शक्यच नसतं. फक्त त्यांच्यासोबत जगायला शिकावं लागतंः आयुष्य आपल्याला हेच शिकवतं... ठिक होणं म्हणजे दुःख नाहीशी होणं नव्हे, तर ती आपल्या जगण्याचा भाग बनवणं सुनिल जी गवई असतं आयुष्यात सगळं ठिक होईपर्यंत.. आयुष्यात सगळं ठिक होईपर्यंत खरंतर खूप काही संपलेलं असतं...! ! तोवर कितीतरी नाती तुटून गेलेली [9T೯' डळमळून गेलेला असतात असतो , आणि मनातली शांतता कायमची निघून  गेलेली असते. माणूस बाहेरून हसतो , बोलतो, सगळं नॉर्मल दिसतं, पूर्वर्वीसारखा राहत नाही. पण आतून तो 'ठिक होणं म्हणजे हरवलेलं परत मिळणं नसतं, तर त्या हरवण्याची सवय होणं असतं... जखमांवर पट्ट्या बांधल्या जातात, पण ओरखडे आयुष्यभर राहतात. काही गोष्टी विसरणं शक्यच नसतं. फक्त त्यांच्यासोबत जगायला शिकावं लागतंः आयुष्य आपल्याला हेच शिकवतं... ठिक होणं म्हणजे दुःख नाहीशी होणं नव्हे, तर ती आपल्या जगण्याचा भाग बनवणं सुनिल जी गवई असतं - ShareChat