रामदास नवमी
माघ कृष्ण नवमी शके १६०३
देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा, धर्मसंस्थापनेसाठी ॥
समर्थ रामदास स्वामी यांनी देशभरात ११०० मठांचे जाळे स्थापन करून तेथे स्वराज्यासाठी कामी येतील असे बलोपासक तरुण घडवले, राष्ट्रकारणात महत्त्वाचे योगदान दिले, परमार्थ साधनेसोबतच प्रपंचही उत्तमपणे आचरावा, असे कटाक्षाने सांगितले
समर्थ रामदास स्वामी यांना समाधीदिनी सादर प्रणिपात !
#मनमौजी #वरिष्ठनागरिक #📲व्हायरल व्हिडिओ


