ShareChat
click to see wallet page
search
https://epaper.pudhari.news/articledetails/MyKolhapur/PUDHARI_AKH/page/4/article/PUDHARI_AKH_20260219_04_3/zoom #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - पित्ताशय काढल्यानतर EE ` ভাঁ মতম যামন্ধনাভ आजकाल पित्ताशयातील खडे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा डॉक्टर केवळ खडे न संपूर्ण पित्ताशय शस्त्रक्रियेद्वारे काढून নাননা टाकण्याचा सल्ला देतात. याला एक साधी शस्त्रक्रिया এিলাহাম तरी  3/H, मानले जात काढल्यानंतर शरीराच्या पचनसंस्थेत आणि इतर कार्यांत महत्त्वाचे बदल होतात , ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्ताशय हे यकृताने  तयार केलेले पित्त जेव्हा साठवण्याचे काम करते , आपण स्निग्ध किंवा चरबीयुक्त पदार्थ खातो , तेव्हा पित्ताशय हे साठवलेले पित्त सोडून चरबी पचवण्यास मदत करते. तसेच , शरीरातील जीवनसत्त्वे शोषून घेणे आणि विषारी घटक बाहेर काढण्यात याची भूमिका महत्त्वाची असतेः पित्ताशय काढल्यानंतर काय परिणाम होतात ? पित्त साठवण्यासाठी जागा नसल्याने यकृतातून ते थेट लहान आतड्यात जाते. यामुळे चरबीयुक्त पदार्थ पचवणे कठीण होते चरबीत विरघळणारी ए॰ डी॰ ई आणि के ही जीवनसत्त्वे शरीरात नीट शोषली जात नाहोतः पित्ताच्या थेट प्रवाहामुळे जुलाब ( डायरिया ) होणे किंवा आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचे प्रमाण कमी होणे अशा समस्या  उद्भवतातः पित्ताशयाअभावी यकृताला सतत काम करावे लागते , ज्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो . जाणवणारी লঃতী जुलाब आणि उलट्या होणे , पोट फुगणे ( ब्लोटिंग ) आणि गॅस  होणे , खाल्ल्यानंतर प्रचंड थकवा किंवा আণনণী, सुस्ती रोगप्रतिकारशक्त कमकुवत होणे , महिलांमध्ये मासिक पाळीच्या  तक्रारी किंवा डोकेदुखी वाढणे ,  ब्रेन फॉग ' म्हणजे एकाग्रतेत अडथळा  येणे यांसारखी काही लक्षणे पित्ताशय काढल्यानंतर जाणवू शकतात. शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी अन्न जास्त वेळ चावून खाल्ल्याने पचन सुलभ होण्यास मदत  होते आणि एंझाईम्स सक्रीय होतात. मानसिक ताणामुळे पित्त घट्ट होते, ज्यामुळे पचनाचे विकार वाढतात . त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा॰ अन्नातून जोवनसत्त्व डी' शोषले जाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने दररोज काही वेळ उन्हात बसणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी किंवा नंतर भाज्यांचे सूप घेतल्यास आतड्यांना होणारा टिकवून त्रास कमी होतो. शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या कॅप्सूल किंवा सप्लिमेंटस् सुरू ठेवा. पित्ताशय काढल्यानतर EE ` ভাঁ মতম যামন্ধনাভ आजकाल पित्ताशयातील खडे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेकदा डॉक्टर केवळ खडे न संपूर्ण पित्ताशय शस्त्रक्रियेद्वारे काढून নাননা टाकण्याचा सल्ला देतात. याला एक साधी शस्त्रक्रिया এিলাহাম तरी  3/H, मानले जात काढल्यानंतर शरीराच्या पचनसंस्थेत आणि इतर कार्यांत महत्त्वाचे बदल होतात , ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्ताशय हे यकृताने  तयार केलेले पित्त जेव्हा साठवण्याचे काम करते , आपण स्निग्ध किंवा चरबीयुक्त पदार्थ खातो , तेव्हा पित्ताशय हे साठवलेले पित्त सोडून चरबी पचवण्यास मदत करते. तसेच , शरीरातील जीवनसत्त्वे शोषून घेणे आणि विषारी घटक बाहेर काढण्यात याची भूमिका महत्त्वाची असतेः पित्ताशय काढल्यानंतर काय परिणाम होतात ? पित्त साठवण्यासाठी जागा नसल्याने यकृतातून ते थेट लहान आतड्यात जाते. यामुळे चरबीयुक्त पदार्थ पचवणे कठीण होते चरबीत विरघळणारी ए॰ डी॰ ई आणि के ही जीवनसत्त्वे शरीरात नीट शोषली जात नाहोतः पित्ताच्या थेट प्रवाहामुळे जुलाब ( डायरिया ) होणे किंवा आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंचे प्रमाण कमी होणे अशा समस्या  उद्भवतातः पित्ताशयाअभावी यकृताला सतत काम करावे लागते , ज्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो . जाणवणारी লঃতী जुलाब आणि उलट्या होणे , पोट फुगणे ( ब्लोटिंग ) आणि गॅस  होणे , खाल्ल्यानंतर प्रचंड थकवा किंवा আণনণী, सुस्ती रोगप्रतिकारशक्त कमकुवत होणे , महिलांमध्ये मासिक पाळीच्या  तक्रारी किंवा डोकेदुखी वाढणे ,  ब्रेन फॉग ' म्हणजे एकाग्रतेत अडथळा  येणे यांसारखी काही लक्षणे पित्ताशय काढल्यानंतर जाणवू शकतात. शस्त्रक्रियेनंतर घ्यावयाची काळजी अन्न जास्त वेळ चावून खाल्ल्याने पचन सुलभ होण्यास मदत  होते आणि एंझाईम्स सक्रीय होतात. मानसिक ताणामुळे पित्त घट्ट होते, ज्यामुळे पचनाचे विकार वाढतात . त्यामुळे तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा॰ अन्नातून जोवनसत्त्व डी' शोषले जाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने दररोज काही वेळ उन्हात बसणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी किंवा नंतर भाज्यांचे सूप घेतल्यास आतड्यांना होणारा टिकवून त्रास कमी होतो. शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक त्या कॅप्सूल किंवा सप्लिमेंटस् सुरू ठेवा. - ShareChat