शितल
526 views 8 hours ago
केंद्र सत्ताधाऱ्यांनो जंतरमंतर वर निव्वळ आंदोलने दडपून , इंस्टाग्राम , facebook च्या पोस्ट डिलीट करून , लोकांना तुरुंगात टाकून काही उपयोग नाही. ही वेळ तुमच्या गहन आत्मचिंतनाची व गहन आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. हे विसरू नका दोन वर्ष आणीबाणीचे चटके सोसून तुम्ही प्रथमच 1977 ला सत्तेत आला होता तेंव्हा जनता किती सुखी होती 1977 ते 1980 या चार वर्षात पेट्रोल 3रुपये 25 पैसे लिटर पूर्ण चार वर्ष एकच भाव होता. साखर 2 रुपये 15 पैसे किलो पूर्ण चार वर्ष एकच भाव होता. गोडे तेल 9 रुपये 25 पैसे लिटर चार वर्ष एकच भाव होता. जनता खूप सुखी होती तेव्हाही तुम्हीच होता आताही तुम्हीच आहे पण जनता आणीबाणी पेक्षाही त्रस्त आहे. भाव दर दिवशी बदलत आहे. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना अडगळीत टाकू नका आज ही त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. तुम्हीच दिलेला 1914 चा नारा " सबका साथ सबका विकास " विसरू नका तो तुम्ही विसरले आहे. नाहीतर जनता आहेच ती वाट पाहते जे 1977 का केले ते 2029 ला ही करतील #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #👆 करंट_अफेअर्स #🙂सत्य वचन
ShareChat QR Code
Download ShareChat App
Get it on Google Play Download on the App Store
1 like
9 shares

More like this