रविकांत ऊतेकर
843 views • 5 days ago
#प्रात:वंदन शुभेच्छा होते त्या राजासमोर, ज्यांनी शत्रूच्या स्त्रीला देखील बहीण मानून मानसन्मान दिला.🙏 शिवकाळात प्रत्येक स्त्रीचा आदर आणि तिचे रक्षण ही छत्रपती शिवाजी महाराजांची खरी शिकवण होती. आणि हीच शिकवण जपणे म्हणजे शिवरायांच्या विचारांचे खरे *रक्षाबंधन* आहे.🙏 कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा सन्मान. रांझ्याच्या पाटलांचा चौरंग शिक्षा, सावित्रीबाई देसाईचा सखी बहीण आणि *कृतीवीर* ही पदवी देण्यात येणे. आजच्या काळात केवळ हातावर धागा बांधणे म्हणजे रक्षाबंधन नाही, तर छत्रपती शिवरायांचा हाच विचार जपत समाजातील प्रत्येक स्त्रीला सुरक्षित आणि आदर युक्त वातावरण देणे हीच त्यांना खरी मानवंदना. 🙏 *जय शिवराय* 🙏🚩
13 shares