Sanjeev Vaswani
604 views 14 hours ago
परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज (1854 -1914) यांच्या जीवनाचा हेतू भगवान श्री दत्तात्रेयांनी त्यांना उलगडून दिला. भगवान श्री दत्तात्रेयांनी श्री स्वामी महाराजांना आज्ञा दिली की, “संपूर्ण भारत भ्रमण करून सनातन वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा. जे लोक धर्माच्या मार्गवारुन भरकटले असतील त्यांना वर्णाश्रम धर्माच्या मार्गावर परत आणावे.” भगवान श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार श्री स्वामी महाराजांनी तब्बल 23 वर्षे कठोर संन्यास धर्माचे पालन करून भारत भ्रमण केले. #वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #😇भक्ती स्टेट्स #🙏जय सद्गुरु स्टेटस #🙏गुरु दत्त भक्ती स्टेटस
2 likes
11 shares

More like this