S V R
6K views • 1 days ago
माणुसकी आणि कर्माचे खरे महत्त्व
उपवास केल्याने तुमचे वजन बदलते, तुमचे कर्म नाही. देव कधीच अशी अट घालत नाही की माझी भक्ती करा, उपवास धरा किंवा तासनतास पूजा करा तरच मी फळ देईन. देव आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे, आपले काम नेहमी प्रामाणिकपणे करा, प्रत्येकाशी वागताना माणुसकी ठेवा आणि माणसातच ईश्वर पाहायला शिका. जर तुम्ही नेहमी चांगले कर्म करत राहिलात, तर तुमच्या आयुष्यात कधीही वाईट घडणार नाही आणि याची हमी देव स्वतः घेतो ! #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🌹प्रेमरंग #☀️गुड मॉर्निंग☀️ #good morning
135 shares